इतिहास

यांनी त्यांच्या दिवंगत मुलीच्या आठवणीत सर्वात मोठ्या मुलींच्या विद्यापीठाची स्थापना केली

त्यांनी जरी भारतीय गणराज्यात अनेक संस्थानांचे विलगिकरण केले तरी त्यांच्याबद्दल राजस्थानच्या स्थानिक नेत्यांच्या मनात प्रचंड राग होता. त्यांना मोठा विरोध...

कोरियन युद्धात भारतीय सैनिकांनी शेकडो सैनिकांचे प्राण वाचवले होते.

मार्च १९५१ मध्ये अमेरिकन सैन्याने 'ऑपरेशन टॉमहॉक' लागू केल्यानंतर जखमी सैनिकांची संख्या वाढणार होती. परंतु भारतीय तुकडी यासाठी तयार होती....

मिझोरममधील फुटीरतावादी बंड मोडून काढण्यासाठी इंदिराजींनी एअर फोर्सचा वापर केला होता

२ मार्च रोजी मिझो राष्ट्रीय आघाडीने ऐझवाल या राजधानीच्या ठिकाणचा सरकारी खजिना आणि शस्त्रागार ताब्यात घेतला. ऐझवालच्या दक्षिण भागातील काही...

भारताचं ‘हे’ यश अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचं सर्वात मोठं अपयश म्हणून गणलं गेलंय

यशस्वी अणुचाचणी नंतर दोन तासांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी टीव्हीच्या माध्यमातून जगाला ही माहिती दिली. वाजपेयी म्हणाले, "आज ३...

बाबा दीपसिंह शीर धडावेगळं होऊनदेखील शत्रूसोबत लढले होते

बाबा दीपसिंहजींचे धड पूर्णपणे उभे राहिले. त्यांनी आपले डोके वर उचलले आणि आपल्या तळहातावर ठेवत तलवारीने शत्रूंवर वार करत श्री...

आसामच्या भूमीवर सहा शतकं राज्य करणारे अहोम राजे कोण होते..?

सुखापा आणि त्याच्या साम्राज्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आसाममध्ये २ डिसेंबरला असोम दिवस साजरा केला जातो. मागच्या वर्षीच्या असोम दिवसाच्या कार्यक्रमात आसामचे मुख्यमंत्री...

स्वामी विवेकानंदांनी असा घेतला जगाचा निरोप

मॅडम काल्व्हे म्हणाल्या, `स्वामीजी तुम्ही असे करू नये. आम्हाला तुम्ही हवे आहात.' त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले, `चार जुलै या दिवशी...

एका जॉइंट स्टॉक कंपनीने भारतावर जवळपास शंभर वर्ष राज्य केलं होतं

गुलामांच्या विक्रीपासून ते भारतात उगवलेल्या अफूचे चीनला व्यसन लावण्यापर्यंत, सगळे ईस्ट इंडिया कंपनीचेच कारनामे होते. भारताला तर कंपनी आणि नंतर...

जेआरडी टाटांनी या माणसाला “भारतीय हवाई वाहतुकीचे संस्थापक” म्हणून गौरवलं होतं

विंटसेंट नसते तर आज भारतीय व्यावसायिक विमान वाहतूक सेवेची परिस्थिती कशी असती याचा विचार न केलेलाच बरा. महत्वाची भूमिका बजावणारी...

लाल बहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे खरे अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आहेत

लाल बहादूर शास्त्री यांचा १८ महिन्याचा कार्यकाळ नेहरूंच्या १७ वर्षीय राजवटीपेक्षा अधिक चांगला होता. त्यांच्या मनात भारतीय अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी...

Page 56 of 75 1 55 56 57 75