अभियांत्रिकीचा अविष्कार आणि पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या पाणचक्कीकडे पाहिले जाते. ही पाणचक्की पाहण्यासाठी देशविदेशीचे...
जिथे जिथे इंग्रजांनी वसाहती तयार केल्या तिथल्या सर्व प्रदेशांच्या नोंदी त्यांनी उत्तम प्रकारे केल्या. महाराष्ट्रातसुद्धा इंग्रज होतेच. त्याकाळात अनेक इंग्रज प्रवाशांनी,...
गणेशोत्सव हा श्रेयवादाचा विषय असेल तर वरील उल्लेखांनुसार त्याचे श्रेय हे खरे तर श्री. खाजगीवाले यांना जायला हवे आणि त्यापेक्षा...
कुंजपुरा काबीज करण्यामागे मराठ्यांचे दोन हेतू होते. एक म्हणजे सध्या ज्या ठिकाणी अब्दाली आहे त्या ठिकाणी अब्दालीवर मागून हल्ला करणे...
स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी ब्रिटीशांचे हरेक प्रयत्न सुरु असताना, त्यांच्याच देशातील एक स्त्री मात्र स्वदेशी चळवळीचा जोरात प्रचार आणि प्रसार करत...
त्याने १८८१ ला पहिला फॅक्टरी कायदा पास करून लहान मुलांना फॅक्टरीत काम करण्यास सक्त बंदी, कामाच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था तसेच मजुरांच्या...
भारतात गांधीजींनी 'भारत छोडो' आंदोलन सुरु केले आणि देशात देशभक्तीची लाट उसळली. ८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरु झालेल्या या आंदोलनात...
आता ४ पदरी वाहतूक असलेला हा मार्ग जो दर दिवशी ९०,००० चारचाकी वाहनांचा भार सांभाळतो तो इंग्रजांनी स्वत:च्या सोयीसाठी, हत्यारांची...
राज्यशास्त्र, इतिहास आणि भाषा विषयाचा व्यासंग असलेले मौलाना आझाद हे स्वातंत्र्योत्तर भारताच्या शिक्षण क्षेत्राचे नेतृत्व करण्यास सक्षम होते यात शंकाच...
त्यांनी पंतप्रधान नेहरुंना चीनच्या वाढत्या आक्रमक पवित्र्याबद्दल सावध केले होते. चीनच्या विस्तारवादी आक्रमकतेमुळे भारताचे सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते. परंतु, नेहरूंनी...