भटकंती – महाराजांच्या आठवणी जागवणारी उंबर खिंड
उंबर खिंडीची आपली कल्पना आणि प्रत्यक्षातली खिंड यात बरीच तफावत आहे. सध्या तरी याठिकाणी त्या वीरांच्या शौर्याची कथा सांगणारे स्मारक...
उंबर खिंडीची आपली कल्पना आणि प्रत्यक्षातली खिंड यात बरीच तफावत आहे. सध्या तरी याठिकाणी त्या वीरांच्या शौर्याची कथा सांगणारे स्मारक...
शासनकर्ते मुस्लिम असल्यामुळे त्यांची भाषा फार्सी हीच प्रामुख्याने राजभाषा म्हणून वापरात येऊ लागली. परंतु त्यांना राज्यकारभार चालवण्यासाठी इथल्या स्थानिक मराठी...
या पेठेत सरदार हरिपंत फडके यांचा वाडा होता. हा वाडा सन १७९४-९९च्या दरम्यान बांधण्यात आला. वाड्यात तब्बल ७ चौक होते...
सध्याच्या काळात मात्र यांना कुणी वाली नाही. इतिहासाचा हा ठेवा नेहमीप्रमाणे काळाच्या ओघात नाहीसा होणारे. याची जपणूक व्हायला हवी. सरकारी...
कैलासाचा आणखीन एक कलाविष्कार म्हणजे रामायण आणि महाभारतातील कथा! कैलासाच्या उत्तर आणि दक्षिण बाजूंना हे दोन्ही शिल्पपट आहेत. चित्रकलेसारखी ही...
जर्षेश्वर मंदिराला थोडाफार इतिहाससुद्धा आहे, तो म्हणजे शिवाजी महाराजांनी जेव्हा शाहिस्तेखानाची बोटे कापून सिंहगडाकडे पोबारा केला तेव्हा आधी समोर असलेल्या...
आत शिरल्यावर दिसते ती गाभाऱ्यातील सुंदर अशी गणेश मूर्ती. एक मुख, तीन सोंडा, सहा हात आणि मयुरावर आरूढ झालेली अशी...
हिवाळा सुरु झाला की इथे स्थलांतरीत पक्ष्यांची गर्दी वाढू लागते. भारताच्या किंवा जगाच्या इतर भागातून येणाऱ्या पक्ष्यांना तिकडची कडक थंडी...
भारतात आढळणाऱ्या या सर्व प्राचीन स्मृतीशिल्पांचे जतन करून त्यांची एक सूची तयार केली पाहिजे जेणेकरून कोणती आकृती कोणत्या ठिकाणच्या वीरगळावर...
पाताळेश्वराची मुख्य लेणी पाहण्यासारखी आहे. मुख्य लेणीच्या पायऱ्या चढून जाताना उजव्या हाताला वरती एक अस्पष्ट होत चाललेला शिलालेख नजरेस पडतो....