त्यांनी एक विमान घेऊनच पश्चिम जर्मनीतून पूर्व जर्मनीत प्रवेश केला आणि अनेक नागरिकांची सुटका केली होती.
गॅलिलिओ गॅलिली खटल्यानंतर मात्र प्रकाशकांनी छापलेल्या माहितीची शहानिशा करून संबंधित माहितीचा संदर्भ छापायला सुरु केलं.
यामुळे भारतीय इतिहासातील पहिली महिला क्रांतिकारक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
साम्यवादी देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या होणारया गळचेपी वर तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग देखील मौन बाळगून असतो.