श्रीपाद कोठे

श्रीपाद कोठे

ब्लॉग – स्वामी विवेकानंदांनी क्रांतिकारी विचार फक्त मांडले नाही तर प्रत्यक्ष जगले

दु:खीतांची सेवा, भुकेल्यांचा कळवळा, अज्ञानाची कणव, साहाय्यासाठी धावून जाण्याची तत्परता, हलाखीतील देशबांधवांचे सतत स्मरण, मोक्ष साधनेइतकेच एखाद्याचा दु:खभार हलका करण्याचे...

स्वतःचा देश सोडून आजीवन ब्रह्मचर्य पत्करून भारतीयांची सेवा करणारी भगिनी

निवेदिता त्यावर म्हणाल्या, 'असल्या गोष्टी तुमच्यासारख्या इतिहासकाराच्या तोंडी शोभत नाहीत.' असे म्हणून त्यांनी ती मूर्ती उचलुन नेली. घरी तिची प्राणप्रतिष्ठा...

स्वामीजींच्या त्या भाषणाने भारताच्या वैभवशाली परंपरेची ओळख जगाला करून दिली होती

रामकृष्ण परमहंसांनी स्वप्नात त्यांना दृष्टांत दिला. त्याविषयी स्वामीजी म्हणतात, एक दिवस स्वप्नात मला गुरुदेव दिसले. ते समुद्राच्या पाण्यावरून पुढे पुढे...

स्वामी विवेकानंदांनी असा घेतला जगाचा निरोप

मॅडम काल्व्हे म्हणाल्या, `स्वामीजी तुम्ही असे करू नये. आम्हाला तुम्ही हवे आहात.' त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले, `चार जुलै या दिवशी...

गीतरामायण खूप वेळा ऐकलं असेल आता अर्थ समजून घ्या

जीवनाच्या कठोर सत्याकडे पाठ न फिरवता, किंबहुना त्याला सामोरे जात; कर्तव्यबोध शिकवणारे अजरामर गीत. अजरामर राम चरित्रासारखेच.