२४ डिसेंबर १९९९च्या साधारण दुपारी ४ वाजताचे काठमांडूहून दिल्लीला येणारे विमान. ख्रिसमसच्या आधीची संध्याकाळ होती. नेपाळहून नवीन वर्षाची आनंदी सुरुवात...
लहान वयातच कालिगुलाच्या कुटुंबावर जे काही आघात झाले त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडत गेले असावे असा काही लोकांचा अंदाज आहे.
६ फेब्रुवारी १९४८ रोजी शाहिद झालेल्या नायक जदुनाथ सिंग यांना भारतीय सेनेच्या सर्वोच्च परमवीरचक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारत...
विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अमेरिकेतील तेलाने जगभर वर्चस्व गाजवले. तेलाच्या किमती ठरवण्याचा अधिकार सुद्धा तेव्हा अमेरिकेलाच होता.
बलाढ्य आणि आधुनिक शस्त्रास्त्राने सज्ज असलेल्या तुर्की आणि जर्मन सैन्यासमोर भारतीय सैन्याच्या या तीन घोडदळांनी पराक्रमाची अशी शर्थ केली की,...
अंबरने आपल्या कुशल नीतीने असंख्य गुलाम आणि राजपुतांचे एक मोठे सैन्य दल उभारले. इतकंच नाही तर डच, फ्रेंच, पोर्तुगीज व...
चपाती आंदोलनाच्या काही दिवसांनी ४ मे १८५७ रोजी क्रांतीचा वणवा देशभरात भडकला होता.
कादंबरीकाराने सांगितलेला इतिहास आणि इतिहासकाराने सांगितलेल्या इतिहासात फरक असतो. कादंबरीकार इतिहासाचं कल्पना रंजन करू शकतात पण इतिहासकारांना तसं करून चालत...
बोलिव्हियातील हा पाण्यासाठीचा संघर्ष भविष्यात जर पाण्याचा असाच गैरवापर सुरू राहीला तर उद्भवणारे युद्ध किती विनाशकारी असेल याची प्रचिती करून...
युद्ध हे फक्त जय पराजय याची गोष्ट नसते तर रोडावत चाललेल्या माणुसकीचे दर्शन असते. शांततेची आणि कोटी निष्पाप जीवांची झालेली...