नंतर एक काळ असासुद्धा आला की निळेची वाढती मागणी पाहून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या सोडून जमिनी विकत घेऊन निळेच पीक...
एकटा टीचभर इस्राईल तब्बल आठ अरब राष्ट्रांच्या विरोधात एकट्यानं लढला होता. फक्त लढलाच नाही, तर 6 दिवसांत सगळा भूगोल बदलून...
या आंदोलनात ही एक १२ वर्षीय बालकाने स्वातंत्र्यासाठी दिलेली प्राणांची आहुती विशेष होती, कारण एवढ्या कमी वयात त्यांना आपल्या स्वातंत्र्याची...
सुलताना साठी गोरगरिबांकडून त्यांच्या मेहनतीचा लुटलेला इंग्रजांचा माल नेहमी निशाण्यावर असायचा. त्या काळात उत्तर प्रदेशचा नजीबाबाद भागात सुलतानाच्या नावाने चांगलाच...
मसाल्याच्या व्यापारावर मक्तेदारी होती ती अरबी लोकांची आणि अरबी लोकं युरोपियन लोकांना अजिबात थांगपत्ताही लागू देत नव्हते की ते हे...
ज्योतीराव, सावित्रीबाई आणि यशवंतराव यांनी समाजातील दीन-दुबळ्या लोकांचा उद्धार करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, सुखाचा त्याग केला, कष्ट सहन केले. असंख्य...
जेंव्हा ही इस्ट इंडिया कंपनी भारतात आली तेंव्हा तिला भारतात चहाच्या लागवडीसाठी उत्तम जमीन आणि हवामान आढळले. इंग्लंड युरोपचे अति...
पुढील चार दिवस दोन्ही देशात तणावाचे वातावरण होते. २३ सप्टेंबर १९६५ ला अय्युब खानने अखेर सीजफायर करून हे प्रकरण मिटवले....
रुढींचा जबरदस्त पगडा असणाऱ्या त्या काळात काही हिंमतवान स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी आपल्या स्व-विकास आणि सामाजिक उन्नतीपुढे या रूढींना अजिबात...
१९३० नंतर स्वस्तिक जगभरामध्ये बदनाम झाले.याचं कारण होत जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटणाऱ्या अॅडॉल्फ हिटलरच्या नाझी पार्टीचे चिन्ह हे स्वस्तिक...