१९८७ मध्ये जेव्हा भारतीय संघ शारजाहमध्ये खेळत होता, तेव्हा एक माणूस भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आला होता. जर भारतीय संघाने शारजाह...
काही दुर्दैवी कारणांमुळं आकाशला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही आणि त्याची क्रिकेट कारकिर्द अनपेक्षितपणे शेवटाला गेली.
'पण, फायनलची तिकिटे घेऊन तू करणार काय? कारण फायनलमध्ये तर भारतीय संघ जाणार आहे!', असं हरभजनचं त्यावेळचं उत्तर होतं.
जागतिक दर्जाची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यासाठी बीसीसीआयच्या खिशात एक रुपया नसताना देखील भारतानं वर्ल्डकपचं यशस्वी आयोजन करून दाखवलं!
त्यानंतर त्यांना विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आपला डाव लावायचा होता. मात्र, चेन्नईची फ्रँचायझी आणि आयपीएलचे नियम आडवे आले.
स्वतःचे वेगळेपण दाखवत त्याने मुंबई हॉकीचे वेगळेपण सिद्ध करून दाखवले. मात्र ते भारतासाठी कधीच खेळले नाहीत. पण, चांगल्या माणसाला कधी...
फ्रेझियरला हरवल्यानंतर अलीने सलग १० लढती जिंकल्या. १९७६ साली अलीसाठी दुसरे ग्रॅमी नामांकन घोषित करण्यात आले.
आपणही पाच विकेट घेतल्या तर आपलही असं बॅनर लावलं जावं, असा विचार त्याच्या मनाला स्पर्शून गेला. नंतर त्यानं पाच काय...
राणी इसाबेला सर्वार्थाने अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली शासक होती, तेव्हा खऱ्या अर्थाने बुद्धिबळात 'राणी' सर्वात महत्वाचा भाग बनली,
ब्रिटिश उत्तम निरीक्षक होते. घोड्यावर बसून खेळल्या जाणाऱ्या हॉकी सारख्या विचित्र खेळात ब्रिटिशांना भविष्यातील एकदम सभ्य क्रिडा प्रकार दिसला.