इतिहास

ब्रिटनच्या सरदार घराण्यात जन्मलेल्या ‘मीराबेन’चा भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात सक्रीय सहभाग होता

दोघींनीही पर्यावरणाच्या रक्षणासाठी चळवळी उभ्या केल्या. हिमालयातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेशाच्या रक्षणासाठी पुढाकार घेतला. सरलाबेन आणि मिराबेनसारख्या महिलांचा वारसा आजही पर्यावरणविषयक...

डॉक्टर कोटणीसांचे उपकार चीनी सैनिक आजही विसरले नसतील

"डॉक्टरांनी केलेले काम हे फक्त तुमच्या-आमच्या साठीच नाही तर अखिल मानवजातीच्या सेवेसाठी जे जे झटत आहेत त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. भविष्यात...

मुहम्मद पैगंबरांनी अरबस्तानात फिरणाऱ्या रानटी टोळ्यांना ‘धर्म’ दिला

अवघ्या काही दशकातच इस्लामचा प्रभाव जगभर दिसून येऊ लागला. आज उत्तर आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील मोरोक्कोपासून पूर्वेकडे पाकिस्तानपर्यंत अनेक राष्ट्रे इस्लाम...

धर्माचा हवाला देऊनच ब्रिटनने गुलामगिरी संपवली

ब्रिटनने स्वतःच्या देशातील गुलामगिरी तर बंद केलीच पण जागतिक पातळीवर चालणाऱ्या गुलामगिरीलाही आळा घालण्याचा निश्चय केला. जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि...

औरंगाबादवरून येऊन पुण्याची कोतवाली मिळवणारा घाशीराम कोतवाल कोण होता..?

घाशीरामाच्या एकंदर घटनेवरून नाना फडणीस यांना अनेकदा दोष देण्यात येतो. मुळात नाटक आणि इतिहास यांच्यातील फरक जेव्हा महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला...

अमेरिकेचा पाया रचणाऱ्या ‘या’ तेलाच्या बादशहाची अमेरिकन संसदेने पब्लिक ट्रायल घेतली होती

आपल्या अफाट संपत्तीच्या जोरावर आपलं साम्राज्य निर्माण करून एकामागून एक कंपन्या ताब्यात घेणारा रॉकफेलर आणि नंतर आपली प्रचंड मोठी संपत्ती...

देश स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा क्रांतिकारक मोहन रानडे चौदा वर्षे पोर्तुगीजांच्या कैदेत होते

जड अंतःकरणानं रानडे यांनी गोव्याची हद्द ओलांडली, ती परत एकदा दृढ निर्धार करून गोवामुक्तीसाठी परतण्याची! मग काही काळानंतर म्हणजे 1950...

पानिपतानंतर रूढ झालेले हे वाक्प्रचार तुम्हाला माहित आहेत का..?

अनेक वाक्प्रचार जनमानसात रूढ झाले आणि ते रोजच्या व्यवहारात वापरले जाऊ लागले. त्यातील काही ‘सदाशिवरावभाऊ’ यांच्याबद्दल असणारे वाक्प्रचार हे पानिपत...

क्रांतिकारक भगतसिंगांना ब्रिटीश सत्तेइतकीच अस्पृश्यतेची चीड होती

१९२३ साली झालेल्या आंध्रप्रदेश येथील काकीनाडा येथील काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता वाद ऐरणीवर आला तेंव्हा देशातील सामाजिक वातावरणात अनेक चर्चा सुरू...

मानवाधिकाराच्या गप्पा मारणाऱ्या कम्युनिस्टांचे हात दलितांच्या रक्ताने माखलेले आहेत

या हिं*साचारात त्यांनी १७०० लोकांचा बळी घेतला होता. ज्या लोकांचा त्यांनी बळी घेतला होता, ज्यात प्रामुख्याने दलित व आदिवासी समाजातील...

Page 54 of 75 1 53 54 55 75