देशव्यापी लॉकडाऊन भारतातील कृषी क्षेत्रावर नेमका काय परिणाम करेल..?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाच्या समस्येवर सरकारने बाजारसमित्या बंद केल्यावर शहरातील महागाईच्या दराने शहरातील व्यापारी वर्ग पुन्हा फायद्यात आला आहे त्यामुळे ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाच्या समस्येवर सरकारने बाजारसमित्या बंद केल्यावर शहरातील महागाईच्या दराने शहरातील व्यापारी वर्ग पुन्हा फायद्यात आला आहे त्यामुळे ...
बसेसच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी, महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या लोकांचे लॉक डाऊन दरम्यान निर्जंतुकीकरण ...
१९१८-१९२० या काळात मोठ्या प्रमाणात फ्लूची महामारी पसरली होती. अर्थात, हा सामान्य फ्लू असला तरी, याला स्पॅनीश फ्लू म्हटले जाई. ...
१९९० ला ड्रग रेसिस्टंट टीबी आला त्यावेळी देखील ह्या मास्कमध्ये असंख्य सुधारणा करण्यात आल्या. पुढे २००३ ला SARS आला, २०१२ ...
व्हाॅट्सऍपने या सर्व गोष्टी विचारात घेवून आता मेसेजेस फॉरवर्ड करण्याच्या संख्येवर आता बंदी आणली आहे.पूर्वी मेसेज फॉरवर्ड करायला लिमिट नसायचे. ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ५००० गोशाळा निर्माण केल्या असून ह्या गोशाळांमध्ये तब्बल ५ लाख गाई आहेत.
चीन, युरोपियन युनियन, जपान आणि इतर देशातील गुंतवणूकदार, सरकार कितपत कमी उत्सर्जन करणाऱ्या उर्जा स्त्रोतांना प्राधान्य देतात हे पहात आहेत.
जिल्ह्यातील जेल मधील बंदिवासात असेल्याल्या ५५ कैद्यांना या कामासाठी तयार केलं. १०००च्या वर मास्क बनवून हॉस्पिटल मध्ये मोफत वाटण्यात आले.
कोरोना व्हायरसने जगभर असे थैमान घातले असताना जवळपास पन्नास सरकारी आणि खाजगी प्रयोगशाळा यावरील लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
आज कोरोना मुळे सर्वत्र लॉकडाउनमुळे असंख्य समस्या निर्माण झाल्या असून अशावेळी आपण एकमेकांना साहाय्य करून या संकटाचा सामना करणे गरजेचे ...