शेती

आपल्याकडे शेती हा आपला पारंपारिक व्यवसाय असूनसुद्धा अतिशय घाट्याचा समजला जातो. ज्याचं कुठेच काही होत नाही असा माणूस शेतीकडे वळतो अशी आपल्याकडे एक समजूत आहे. परंतु अनेक लोकांनी यावर मात करून अतिशय चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करून सर्वांसमोर आदर्श उभा केला आहे. तर या सेक्शनच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी अशाच काही लोकांचा प्रवास मांडणार आहोत. आवडलं तर नक्की शेअर करा.

या तरुणाच्या शोधामुळे शेतातला ताजा भाजीपाला आपल्याला शहरात खायला मिळणार आहे

याचा सर्वात मोठा फ़ायदा हा आहे की हातगाडी असो अथवा रिक्षा याला कोठेही घेऊन जाणं सोपं आणि सुटसुटीत आहे. आता...

हिमालयाच्या डोंगरदऱ्यातील शेतकरी सर्रास गां*जाची शेती करतात..!

इथल्या गावात फक्त प्राथमिक शिक्षणच मिळते. इथे कुठलीही मोठी बाजारपेठ नाही की डॉक्टर आणि दवाखाने नाहीत. फक्त आवश्यक ते समान...

सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान कांद्याचे भाव का वाढतात…?

महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटकसह, मध्यप्रदेश, आंध्र, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि बंगालमध्येही कांद्याचे पिक घेतले जाते. भारतात कांद्याची पेरणी वर्षातून तीन वेळा केली...

आंब्याच्या वाढलेल्या किमतींमुळे या माणसाने चक्क गच्चीवरच आमराई उभी केली आहे

छतावर कमी जागेत आंबा कसा उगवला जाऊ शकेल यावर त्यांनी विचार सुरु केला आणि त्यांना ड्रममध्ये आंबा उगवण्याची कल्पना सुचली....

इस्राईलने कमी जागेत जास्त उत्पन्नासाठी एक शक्कल शोधून काढलीये

आपल्या देशातही काही मेट्रो सिटीज आहेत. जिथे शेतीची समस्या गंभीर आहे. अशा शहराच्या मोठमोठ्या इमारतींच्या भिंतीवर या तंत्राचा वापर करून...

एचएमटी तांदळाच्या वाणाचा शोध लावणाऱ्या या शेतकऱ्याच्या नावावर एकही पेटंट नाही

फक्त एचएमटी आणि डीआरकेच नाही तर खोब्रागडेंनी २००५पर्यंत नांदेड ९२, नांदेड चीनुर, विजय नांदेड, दीपक रत्न, नांदेड हिरा, काटे एचएमटी...

वसंतरावांनी कृषीक्षेत्रात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आत्मनिर्भर केलंय

पोशाख कितीही उच्च प्रतीचा घातला तरी सामान्य माणसांत त्यांची मिसळण्याची पद्धत ही आकर्षक होती. कितीही गर्दीचा कार्यक्रम असला तरी आपल्या...

महाराष्ट्रातील शेतकरी नवरा बायकोने लॉकडाऊनमध्ये विहीर खोदून पाण्याची समस्या कायमची सोडवली आहे

केवळ सहावी पास असणाऱ्या पुष्पा आणि दहावी झालेले गजाननराव हे आज आदर्श बनले आहेत.

देशव्यापी लॉकडाऊन भारतातील कृषी क्षेत्रावर नेमका काय परिणाम करेल..?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाच्या समस्येवर सरकारने बाजारसमित्या बंद केल्यावर शहरातील महागाईच्या दराने शहरातील व्यापारी वर्ग पुन्हा फायद्यात आला आहे त्यामुळे...

१५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका प्रयत्नामुळे आज वर्षाला तब्बल २ कोटी लिटर पाणीबचत शक्य झालीय!

आज साळुंखे हे भारतातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श म्हणून उभे असून त्यांची यशोगाथा नक्कीच अनेक लोकांना आयुष्यात उभारी देईल हे मात्र...

Page 1 of 2 1 2