आज साळुंखे हे भारतातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श म्हणून उभे असून त्यांची यशोगाथा नक्कीच अनेक लोकांना आयुष्यात उभारी देईल हे मात्र...
“शेती एकाच वेळी अनेकांचे संसार उभे करण्यास मदत करते. ही देखील एकप्रकारची देशसेवाच आहे असे मी मानतो. या देशसेवेत मी...
ह्या रोपांसाठी आपल्याला विशेष काही पाण्याचे व्यवस्थापन करावे लागत नाही. ह्यामुळे हे पीक महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं.
संदीप चव्हाण असे ह्या नाशिकच्या अवलियाचे नाव आहे ज्याने हा चमत्कार केला आहे.
आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब मुंबईपासून तीन तासांच्या अंतरावर बोर्डी नावाचे छोटेसे गाव...
आज ह्या टोळधाडीवर सरकार जरी असंख्य उपाययोजन करत आहे परंतु ही समस्या समूळ नष्ट करणे अवघड आहे.
ऊन, वारा, पाऊस, गारा याची कसलीही तमा न बाळगता रोजच्या रोज पायाला भिंगरी लावून शंभर-सव्वाशे गायींबरोबर रानोमाळ पायी भटकंती करणं...
आपल्याच घरात आपल्या आजी आजोबांना बघितलं, की एक प्रश्न सगळ्यांच्याच मनात येतो की, 'आपण एवढे ८०-८५ वर्षे जगू का? तर...
आज ते तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून करत आहेत. त्यांनी १.५ लाख माडाच्या वृक्षांची लागवड देखील...