एका शाळकरी मुलाच्या कुतूहलामुळे रत्नागिरीतील पुरातन पेट्रोग्लिफ्स जगासमोर आले आहेत. यासाठी आपण सर्वच सुधीर रिसबूड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे ऋणी आहोत....
पाण्याचा रंग गुलाबी होण्याचा हा प्रकार पहिल्यांदा नसला तरी त्याची तीव्रता यावेळी जास्त आहे असे परिसरातील नागरिक सांगत आहेत. निसर्गाचा...
ते कधी किल्ल्यांच्या भिंतीत झोपले तर कधी उघड्यावर तर कधी स्वतःची झोपडी बांधून. त्याकाळी त्यांच्या या प्रयोगाला प्रोत्साहन द्यायला दुसरं...
ऐतिहासिक विरगळांची दुरवस्था बघवत नसल्यानेच या तरुणांनी शासकीय मदतीची अपेक्षा न करता किंवा शासन दरबारी गाऱ्हाणे न मांडता स्वतःहून त्यांचे...
भले पाव आपल्याकडे जन्माला आला नसेल पण आज पाव खाण्यात आपले लोक अजिबात मागे नाहीत.
तब्बल १०० वर्षांचा इतिहास ह्या वस्तू संग्रहालयाला लाभला असून आजही तो तितक्याच प्रभावीपणे जोपासला जातोय.
अस्मानी संकटे पृथ्वीवर कोसळली नसती, तर डायनोसॉर आजही जिवंत राहीले असते का?
जसं काशी मध्ये मृत्यू झाल्यावर माणूस स्वर्गात जातो तसेच आपल्या देशात एक असं ठिकाण आहे की या ठिकाणी मृत्यू झाल्यात...
बऱ्याच वेळेला आपण किल्ल्यांवर फिरायला जातो तेव्हा अनेक प्रकारची शिल्पे पाहतो. शरभ, हत्ती, व्याल, व्याघ्र इत्यादी शिल्पांसोबत एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प...
पुण्यात तुळशीबाग आहे, मुंबईत फॅशन स्ट्रीट आहे, सुरतला तर मोठा कापडबाजार आहे. कुठलाही बाजार महिलांना भुरळ पडल्यावाचून रहात नाही. बाजारपेठांची...