आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्यात या सर्वच प्रकल्पांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. आज देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर जो मानमरातब आहे, त्याला कलामांची...
आल्फ्रेड यांनी स्वतः भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात संशोधन केले होते. साहित्य आणि औषधशास्त्र हे त्यांचे आवडते विषय होते. त्यांनी डायनामाइटचा शोध...
व्हीलचेअरमध्ये वापर करण्यात आलेल्या अँड्रॉईड प्रणालीमुळे अनेक समस्या सुटणार आहे, यामुळेच या प्रणालीचा उपयोग करून शारीरिकदृष्ट्या विकलांग लोकांसाठी काही तरी...
दरम्यान त्यांनी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची देखील भेट घेतली. या एकाच भेटीत त्यांनी इंदिराजींवर अशी काही जादू केली...
नैसर्गिक बदलणं तोंड देत जे आपले वंश सातत्य टिकवतात, तेच सजीव जगण्यायोग्य असतात. त्यांना सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट म्हटले जाते. ही...
विश्वेश्वरय्या हे अत्यंत प्रतिभावंत अभियंते, प्लॅनर आणि उत्तम इक्झिक्युटर होते, या तिन्ही गुणांमुळे त्यांनी सर्वत्र अलौकिक कीर्ती कमावली.
कपानी यांनी ऑप्टिकल फायबरच्या सहाय्याने प्रकाशाचे परावर्तन करणे शक्य असल्याचे सिद्ध केले असले तरी हे परावर्तन दूरच्या अंतरावर सिग्नल देण्यास...
"होमी भाभा भारताला त्यांचा स्वतःचा पहिला अणू बॉम्ब देणार होते. त्यामुळे हा घातपात होता की अपघात हे सांगणे कठीण आहे....
मुंबईत राहत असताना त्यांनी एका सायन्स क्लबची स्थापना केली होती. मराठीत एका विज्ञान पत्रिकेचे प्रकाशनसुद्धा ते करत असत. या पत्रिकेचे...
२०१४ साली गुगल न्यूज जगातील ७० भाषांतून काम करू लागली. यावर एकाच वेळी ५० हजार बातम्या येऊ लागल्या. यामुळे कोणतीही...