विज्ञान तंत्रज्ञान

काय आहे पृथ्वीवरील जीवनाची सुरुवात नेमकी कशी झाली हे सांगणारी “पॅनस्पर्मिया थिअरी”..?

अवकाशात बऱ्याच ठिकाणी जैविक घटक मोठ्या प्रमाणात आढळतो. यात असणारा कार्बन हा पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक सजीव घटकात सापडतो. पृथ्वीवर आदळलेल्या...

लिथियम बॅटरीचा शोध लावून या शास्त्रज्ञाने ९७व्या वर्षी नोबेल पटकवलंय

२०१९ सालचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार तीन वैज्ञानिकांना विभागून देण्यात आला. रसायनशास्त्रातील नोबेल मिळवणाऱ्या दुसऱ्या दोन शास्त्रज्ञांमध्ये अमेरिकेचे एम स्टेनली विटिंगम...

हवाई दलात पायलट म्हणून नाकारले गेल्याने कलाम भारताचे मिसाईल मॅन बनू शकले

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्यात या सर्वच प्रकल्पांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. आज देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर जो मानमरातब आहे, त्याला कलामांची...

जाणून घ्या गणितात नोबेल पुरस्कार का दिला जात नाही…

आल्फ्रेड यांनी स्वतः भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात संशोधन केले होते. साहित्य आणि औषधशास्त्र हे त्यांचे आवडते विषय होते. त्यांनी डायनामाइटचा शोध...

पुण्याच्या एका दिव्यांग इंजिनिअरने तयार केलीये दिव्यांगांसाठीची ‘अँड्रॉइड’ व्हीलचेअर!

व्हीलचेअरमध्ये वापर करण्यात आलेल्या अँड्रॉईड प्रणालीमुळे अनेक समस्या सुटणार आहे, यामुळेच या प्रणालीचा उपयोग करून शारीरिकदृष्ट्या विकलांग लोकांसाठी काही तरी...

नील आर्मस्ट्रॉंगचा चंद्रावर पाऊल टाकण्याचा तो क्षण बघण्यासाठी इंदिराजी पहाटे ४ पर्यंत जागल्या होत्या

दरम्यान त्यांनी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची देखील भेट घेतली. या एकाच भेटीत त्यांनी इंदिराजींवर अशी काही जादू केली...

माणसाची उत्क्रांती माकडापासून झाल्याचा दावा डार्विनने कधीही केला नव्हता

नैसर्गिक बदलणं तोंड देत जे आपले वंश सातत्य टिकवतात, तेच सजीव जगण्यायोग्य असतात. त्यांना सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट म्हटले जाते. ही...

एका इंजिनिअरच्या बुद्धीचातुर्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले होते

विश्वेश्वरय्या हे अत्यंत प्रतिभावंत अभियंते, प्लॅनर आणि उत्तम इक्झिक्युटर होते, या तिन्ही गुणांमुळे त्यांनी सर्वत्र अलौकिक कीर्ती कमावली.

फायबर ऑपटिक्सचा जनक असणारा हा भारतीय शास्त्रज्ञ आयुष्यभर नोबेलपासून वंचित राहिला

कपानी यांनी ऑप्टिकल फायबरच्या सहाय्याने प्रकाशाचे परावर्तन करणे शक्य असल्याचे सिद्ध केले असले तरी हे परावर्तन दूरच्या अंतरावर सिग्नल देण्यास...

भारताच्या अणु उर्जा प्रकल्पाचा पाया रचणाऱ्या शास्त्रज्ञाच्या मृत्युचं गूढ शेवटपर्यंत उलगडलंच नाही

"होमी भाभा भारताला त्यांचा स्वतःचा पहिला अणू बॉम्ब देणार होते. त्यामुळे हा घातपात होता की अपघात हे सांगणे कठीण आहे....

Page 18 of 26 1 17 18 19 26