राजकीय

माओच्या संपूर्ण क्रांतीच्या स्वप्नामुळेच लाखो चीनी नागरिकांचे आयुष्य धुळीस मिळाले होते

ग्रेट लीप फॉरवर्ड म्हणजे, भविष्याच्या दिशेने घेतलेली एक झेप! या चळवळीने माओचे स्वप्न पूर्ण तर झाले नाहीच. पण, या चळवळीमुळे...

अनिच्छेने राजकारणात आलेल्या राजीव गांधीनी भारतातील डिजिटल क्रांतीचा पाया रचलाय

एका आधुनिक विचारसरणीच्या व्यक्तीकडे पंतप्रधानपद सोपवले गेले आणि देशात नविन तंत्रज्ञान विकसित होण्यास सुरुवात झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञान यातच भविष्यातील...

राजाजींनी चीनच्या विस्तारवादी मनसुब्यांची जाणीव नेहरूंना वेळीच करून दिली होती

त्यांनी पंतप्रधान नेहरुंना चीनच्या वाढत्या आक्रमक पवित्र्याबद्दल सावध केले होते. चीनच्या विस्तारवादी आक्रमकतेमुळे भारताचे सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते. परंतु, नेहरूंनी...

यांनी त्यांच्या दिवंगत मुलीच्या आठवणीत सर्वात मोठ्या मुलींच्या विद्यापीठाची स्थापना केली

त्यांनी जरी भारतीय गणराज्यात अनेक संस्थानांचे विलगिकरण केले तरी त्यांच्याबद्दल राजस्थानच्या स्थानिक नेत्यांच्या मनात प्रचंड राग होता. त्यांना मोठा विरोध...

मिझोरममधील फुटीरतावादी बंड मोडून काढण्यासाठी इंदिराजींनी एअर फोर्सचा वापर केला होता

२ मार्च रोजी मिझो राष्ट्रीय आघाडीने ऐझवाल या राजधानीच्या ठिकाणचा सरकारी खजिना आणि शस्त्रागार ताब्यात घेतला. ऐझवालच्या दक्षिण भागातील काही...

भारताचं ‘हे’ यश अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचं सर्वात मोठं अपयश म्हणून गणलं गेलंय

यशस्वी अणुचाचणी नंतर दोन तासांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी टीव्हीच्या माध्यमातून जगाला ही माहिती दिली. वाजपेयी म्हणाले, "आज ३...

लाल बहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे खरे अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आहेत

लाल बहादूर शास्त्री यांचा १८ महिन्याचा कार्यकाळ नेहरूंच्या १७ वर्षीय राजवटीपेक्षा अधिक चांगला होता. त्यांच्या मनात भारतीय अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी...

वसंतरावांनी कृषीक्षेत्रात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आत्मनिर्भर केलंय

पोशाख कितीही उच्च प्रतीचा घातला तरी सामान्य माणसांत त्यांची मिसळण्याची पद्धत ही आकर्षक होती. कितीही गर्दीचा कार्यक्रम असला तरी आपल्या...

आजचा भारत सर्व गुणदोषांसकट नरसिंहरावांचा भारत आहे, पण आपण त्यांना विसरलोय

पवार-सिंह-तिवारी त्रिकुटाची कल्पना होती की निवडणुकी नंतर यांना हाकलून देऊ. पण १९९०-९१ च्या निवडणुकीत तिघांपैकी कुणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही...

या चौदा वर्षाच्या मुलाने चाचा नेहरूंचे प्राण वाचवले आणि ‘बाल शौर्य पुरस्कार’ सुरु झाला

हरिश्चंद्र यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे प्रभावित झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांचा व्यक्तिशः सन्मान करण्याची योजना तयार केली. यासाठी त्यांनी त्यांची मुलगी...

Page 18 of 26 1 17 18 19 26