झाशीच्या राणीच्या बरोबरीने एक अजून शूर महिला लढली होती, जिचा इतिहास आज फारसा कोणाला परिचित नाही.
माउंटबॅटननंतर ते भारताचे व्हाइसरॉय झाले. ते पद भूषविणारे ते एकमेव भारतीय होते.
समाजात असलेल्या अस्पृश्यता व भेदभावासारख्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. हरिजनांना देवळात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी वर्धेत...
अशांततेच्या वातावरणात आपला जीव मुठीत धरून हे कुर्दीश लोक आपले जीवन कंठीत आहेत.
भारताच्या पहिल्या निवडणुकीला व लोकशाहीला यामुळे गालबोट लागले होते.
बऱ्याच काळापासून शांतीच्या प्रतीक्षेत असलेल्या मध्य पूर्वेच्या अपेक्षांवर पाणी फिरणार हे मात्र नक्की..
त्यांनी एक विमान घेऊनच पश्चिम जर्मनीतून पूर्व जर्मनीत प्रवेश केला आणि अनेक नागरिकांची सुटका केली होती.
भारत रशिया करार हा जरी महत्वपुर्ण असला तरी तो चीनविरोधी जालीम अस्त्रासारखा आहे, हा निव्वळ दुर्दम्य आशावाद आहे, क्टिकली ही...
साम्यवादी देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या होणारया गळचेपी वर तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग देखील मौन बाळगून असतो.