ज्या तरुणांनी हे बंड पुकारले ते स्वत:ला आझाद हिंदी अर्थात स्वतंत्र भारतीय म्हणवून घेत होते.
‘‘देशपांडे साहेब, आमचा शेतकरी गरीब आहे. कर्जवसुली करताना फार कठोरपणाने नका करत जाऊ. सहानुभूतीने घेत जा!’’
जर तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असाल तर इतरांना दिसत नाहीत अशा काही गोष्टी तुम्हास दिसतात.
जर संबंधित आजारांवर खात्रीशीर योग्य उपचार अशा अर्थाने एखाद्या भ्रामक जाहिरातीची निर्मिती करण्यात आली तर त्याचं मोठा परिणाम होऊ शकतो.
फाशीची तयारी म्हणून त्याला मेरठला देखील पाठवण्यात आले, पण एका आठवड्याने एका याचिकेनंतर त्याची शिक्षा स्थगित करण्यात आली होती.,
आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन शिस्तप्रिय डॉक्टर अस्थानाला त्रास...
प्राचीन गुप्तहेर संस्था कशी होती, गुप्तहेरांची नियुक्ती कशी होत असे, ते कुठल्याही लोभाला बळी पडू नयेत म्हणून कोणती खबरदारी घेतली...
त्याने फक्त अवशेष शोधले नाही तर त्याच्यावर व्यवस्थित संशोधन करून त्याचा नोंदी देखील केल्या आहेत. आजही त्याच्या नोंदी आणि पुस्तके...
पुढे इंडियन एयरलाईन्समध्ये त्यांना नोकरी मिळाली, ही नोकरी करतांना त्यांना आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक मंडळाचे सभासदत्व प्रदान करण्यात आले. ते मिळवणाऱ्या...
बीची भाई ह्यांनी फक्त दहाव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतलं असून ते आज कासव संवर्धन क्षेत्रातले एक तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.