"ठरल्याप्रमाणे" भारत मॅच हरलाही, पण भारतीय संघाला आपल्या पराभवापेक्षाही खिलाडूवृत्तीच्या पराभवाचे जास्त दुःख होते.
७०% लोक कोणत्याही पद्धतीने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या कलेमध्ये सामील असतात.
पर्रीकरांनी २००२ साली या अत्याधुनिक प्रकल्पाला मान्यता दिली आणि काम सुरु झाले. या कामाची जबाबदारी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडे होती.
दुबईमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्याने एक अत्यंत सुरक्षित असे मेसेजिंग ॲप आणले. त्याच ॲपला आज आपण टेलिग्राम म्हणून ओळखतो.
आज त्याच एका कल्पनेच्या आणि "आउट ऑफ द बॉक्स" विचाराच्या जोरावर या तिन्ही भावांची संपत्ती प्रत्येकी १२० करोड एवढी प्रचंड...
पण गांधीजींनी ते पैसे ना पिल्लईंना परत केले, ना स्वदेशी शिपिंग कंपनीला. तेव्हापासूनच तामिळनाडूमध्ये "गांधी कनक्कु" ही म्हण प्रचलित झाली..
४०० उत्पादनांमध्ये कोहल, पायसम, केक्स, चॉकलेट्स आणि अशीच बरीच उत्पादने आहेत. यांपैकी एकाही उत्पादनात कोणत्याही प्रकारच्या रासायनिक प्रिझर्वेटिव्हचा उपयोग केला...
बी.एड. आणि एम.एड. सह गणितामध्ये मास्टर्स डिग्री मिळवणाऱ्या निरू यादव सध्या पीएचडी करत असून त्या लांबी अहिरी गावामधील एक साधारण...
जगभरातील व्यापारावर आणि अर्थव्यवस्थांवर विपरीत परिणाम होण्याआधीच संयुक्त राष्ट्र संघाने या संघर्षात मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करण्याचे आपले कर्तव्य पूर्ण...
खरंतर हीच रिकची चूक मानली जाते. त्याने मोठ्या प्रमाणात कर्ज काढून गुंतवणूक केली होती..