भारतीय दर्शन/विचारधारा ही फक्त हिंदू किंवा मुसलमान अशा दोन गटात विभागलेली नाही तर ती सहिष्णुतेवर आधारलेली आहे. अल्पसंख्यांकांना सोबत घेणे...
एक इमानदार आणि प्रामाणिक नेता अशा फक्त स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर त्यांनी १९८९ साली कॉंग्रेसच्या राजीव गांधींना आव्हान दिले. सगळ्यात आश्चर्यकारक...
रक्ताच्या थारोळ्यात गांधीचे शव झाकून ठेवण्यात आले होते. पण, त्यांचा मोठा मुलगा देविदास याने गांधींच्या देहावर झाकलेला कपडा काढला. कारण जन्मभर...
कर्नाटकमध्येही भाजपच्या येडीयुरप्पांची स्थितीही नेमकी अशीच झाली होती. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात येडीयुरप्पांना अपयश आले. मात्र त्यांना हा जादुई आकडा...
१८ ऑगस्ट १९७९ रोजी वसंतराव नाईक यांचे सिंगापूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक यांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद...
२०१४मध्ये लोकसभा निवडणुका पार पडण्यापूर्वी त्यांनी भाजपला अच्छे दिन येणार असल्याची भविष्यवाणी केली होती. तत्कालीन राजकीय घडामोडी आणि कॉंग्रेसची कामगिरी...
सरकार चालवण्यास जी व्यक्ती योग्य वाटेल त्याच व्यक्तीला थेट राष्ट्रपती म्हणून निवडून देता येईल. इथे राष्ट्रपती तीच व्यक्ती होऊ शकते...
या दिवशी संपूर्ण देश इंदिरा गांधींचे कौतुक करत होता. इंदिरा गांधीमध्ये भारतीय जनतेला दुर्गेचे रूप दिसत होते. लोकसभेत जेंव्हा त्यांचे...
लोकसभेत ५४५ सदस्यांसाठी आसन व्यवस्था आहे, तर राज्यसभेत २४५. दोन्ही सभागृहांचे संयुक्त सत्र असेल तेंव्हा संसद भवनाच्या सेन्ट्रल हॉलमध्ये बैठक...
भारतानं दारबुक-श्योक-दौलत बेग ओल्डी (DSDBO) ज्याला लष्करी भाषेत सब सेक्टर नॉर्थ असं म्हणतात, या ठिकाणी रस्ता करण्याचा निर्णय घेतला. एकूण...