स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी, नेहरू, पटेल यांच्या विचारांवर, भूमिकांवर नेहमीच चर्चा होत राहिली. त्यांनी केलेल्या कामाचीही चर्चा होत राहिली, पण अन्सारी...
कम्युनिस्टांचा एक गट भारत सरकारच्या बाजूने होता तर दुसरा चीनच्या. दुसऱ्या गटातील लोकांची संख्या जास्त होती. त्याचा प्रभाव त्या ठरावावर...
पाकिस्तानच्या राजकारण्यांनी नंतर हे राष्ट्रगीत बदलले आणि त्याऐवजी एका पाकिस्तानी शायरने लिहिलेल्या गीताचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला. जोपर्यंत कायदे आझम...
नेहरूंनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्या नंतर सर्वात जास्त चर्चा होती, ती पंतप्रधानपदासाठी किती पगार असावा याची. नेहरूंच्या कॅबिनेट मधील मंत्र्यांना असे...
झाकीर हुसेन यांच्या अनुशासनाची झलक अनेक वेळा विद्यार्थ्यांना बघायला मिळत असे. त्यावेळी जामिया मिलिया विद्यापीठांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने व्यवस्थित गणवेश आणि...
फिरोज गांधी पारसी होते. या काळात मुळातच सांप्रदायिक द्वेषाने टोक गाठले होते. तेंव्हा पंडित नेहरूंच्या, ज्यांना महात्मा गांधींच्या खालोखाल देशात...
नवाब महाबत खान यांची तिसरी पिढी पाकिस्तानच्या कराची शहरात राहत आहे. याचे नाव आहे, नवाब मुहम्मद जहांगीर खान. पाकिस्तानच्या एका...
निक्सन यांनी पूर्व पाकिस्तानात हस्तक्षेप केला तर भारताला वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल असा धमकीवजा इशारा दिला पण इंदिरा गांधींनी...
सरदार पटेल हे द्विराष्ट्रवादाच्या सिध्दांताच्या आधारावर काश्मीर पाकिस्तानला देण्यास सर्वर्थाने तयार होते, पण नेहरूंना हे मंजूर नव्हते. नेहरू हे एक...
नारायण आपटे हा सावरकरांचा मोठा अनुयायी होता, सावरकरांनी ब्रिटिश सैन्यात सहभागी होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तो भारतीय वायुदलात सहभागी...