वैचारिक

“धर्मनिरपेक्ष” या शब्दावर आपल्या संविधान सभेत नेमकी काय चर्चा झाली होती?

धर्म खरंच आपल्या सार्वजनिक जीवनातून हद्दपार होणार आहे का? किंवा आपल्या देशात अनेकविध धर्म असल्याने आपण कोणत्याही एकाच धर्माचा स्वीकार...

मुहम्मद पैगंबरांनी अरबस्तानात फिरणाऱ्या रानटी टोळ्यांना ‘धर्म’ दिला

अवघ्या काही दशकातच इस्लामचा प्रभाव जगभर दिसून येऊ लागला. आज उत्तर आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील मोरोक्कोपासून पूर्वेकडे पाकिस्तानपर्यंत अनेक राष्ट्रे इस्लाम...

क्रांतिकारक भगतसिंगांना ब्रिटीश सत्तेइतकीच अस्पृश्यतेची चीड होती

१९२३ साली झालेल्या आंध्रप्रदेश येथील काकीनाडा येथील काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता वाद ऐरणीवर आला तेंव्हा देशातील सामाजिक वातावरणात अनेक चर्चा सुरू...

राजकीय करियर ऐन भरात असताना नानाजींनी वानप्रस्थ आश्रम स्वीकारलं होतं

सरकारी योजना आणि स्थानिक लोकांचा सहभागाचा उत्कृष्टरित्या मेळ घातला जातो. आज जर निःस्वार्थी समाजसेवक तयार करायचे असतील तर त्यांना नानाजी...

बौद्ध धर्माचे भाष्यकार द्वितीय बुद्धघोष धर्मानंद कोसंबी

भारताबाहेर त्रिखंड पंडित ख्याती प्राप्त, बुद्धजीवन व तत्त्वज्ञानवेत्ता, आधुनिक भारतातील ‘द्वितीय बुद्धघोष’ म्हणून धर्मानंद यांना मानले  गेले. प्रत्यक्ष बुद्धानंतर २५००...

आपलं संविधान इतर देशांची कॉपी असल्याच्या आरोपावर काय म्हणाले होते बाबासाहेब?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे तत्कालीन कायदेमंत्री होते. संविधान सभेसमोर अतिशय तर्कबद्ध व मुद्देसूद भाषण करत त्यांनी राज्यघटना भारतीय जनतेला समर्पित...

अस्पृश्यतेविरोधातल्या लढ्यात आंबेडकरांच्या बाजूने उभा राहिलेला राजा : राजर्षी शाहू

अस्पृश्यता नष्ट करताना त्यांनी अनेकांना आर्थिक मदत केली, हात धरून पुढे आणले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही त्यांनी आर्थिक मदत केली होती.

Page 2 of 5 1 2 3 5