धर्म खरंच आपल्या सार्वजनिक जीवनातून हद्दपार होणार आहे का? किंवा आपल्या देशात अनेकविध धर्म असल्याने आपण कोणत्याही एकाच धर्माचा स्वीकार...
अवघ्या काही दशकातच इस्लामचा प्रभाव जगभर दिसून येऊ लागला. आज उत्तर आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील मोरोक्कोपासून पूर्वेकडे पाकिस्तानपर्यंत अनेक राष्ट्रे इस्लाम...
१९२३ साली झालेल्या आंध्रप्रदेश येथील काकीनाडा येथील काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता वाद ऐरणीवर आला तेंव्हा देशातील सामाजिक वातावरणात अनेक चर्चा सुरू...
सरकारी योजना आणि स्थानिक लोकांचा सहभागाचा उत्कृष्टरित्या मेळ घातला जातो. आज जर निःस्वार्थी समाजसेवक तयार करायचे असतील तर त्यांना नानाजी...
भारताबाहेर त्रिखंड पंडित ख्याती प्राप्त, बुद्धजीवन व तत्त्वज्ञानवेत्ता, आधुनिक भारतातील ‘द्वितीय बुद्धघोष’ म्हणून धर्मानंद यांना मानले गेले. प्रत्यक्ष बुद्धानंतर २५००...
गांधींनी त्याला "तुला देश समजला नाही. तू तुझे लिखाण बंद कर! अन् देश फिरून ये" असा दम भरला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे तत्कालीन कायदेमंत्री होते. संविधान सभेसमोर अतिशय तर्कबद्ध व मुद्देसूद भाषण करत त्यांनी राज्यघटना भारतीय जनतेला समर्पित...
अस्पृश्यता नष्ट करताना त्यांनी अनेकांना आर्थिक मदत केली, हात धरून पुढे आणले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही त्यांनी आर्थिक मदत केली होती.
पुढे १९७४ साली हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार नाही, असा नियम तयार करण्यात आला होता.
आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब ‘‘मराठीतील पहिला ग्रंथ कोणता?’’ काही वेळेस या प्रश्नाचे...