वैचारिक

आसिफ शेख : ४१००० नाली सफाई कर्मचाऱ्यांचे जीव वाचवणारा खराखुरा देवदूत

आत्तापर्यंत १५०० बलात्कार पीडितांना न्याय देवून, रोजगार  व सर्वांगीण विकासाच्या द्रुष्टीने पाउल उचलली आहेत. त्यांच्या स्वास्थ संबंधी काळजी सुद्धा संस्था...

जमनालाल बजाज – एखाद्या साधू-संता प्रमाणे निर्मोही आयुष्य जगलेला उद्योगपती

समाजात असलेल्या अस्पृश्यता व भेदभावासारख्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. हरिजनांना देवळात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी वर्धेत...

sikkim crisis featured

सिक्कीम भारतात सामील कसा झाला ? भाग २ : नेहरूंचा अनाठायी हस्तक्षेप

सिक्कीम च्या विलीनिकरणाला सरदार पटेल आणि त्यांचे संस्थान खाते अनुकूल असताना प. नेहरूंनी त्यात हस्तक्षेप करून हा प्रश्न का चिघळू...

सिक्कीम भारतात सामील कसा झाला? भाग १: भौगोलिक रचना

पूर्वेला भूतान, पश्चिमेला नेपाळ, उत्तरेला चीन आणि दक्षिणेला बांगला देश असलेला हा भारत-सिक्कीम चा भूभाग. ईशान्य भारत आणि उर्वरीत भारत...

पेरियार व इतर समाज सुधारकांना विरोध का ?

मूर्ती तोडल्याने विचार संपत नसतो तो अजून पेरियार जन्माला घालत असतो, राष्ट्राची प्रगती विवेकवादातूनच शक्य आहे आणि धर्माचे अस्तित्व सुद्धा!

मरतेवेळी कार्ल मार्क्सकडे कोणत्याही देशाचं नागरिकत्व नव्हतं

साम्यवादी देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या होणारया गळचेपी वर तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग देखील मौन बाळगून असतो.

Page 5 of 5 1 4 5