त्यांच्या पवित्र स्थळांपैकी फक्त एक किंवा दोन स्थळं सुस्थितीत असून बाकी जागांची अवस्था फार बिकट झाली आहे.
आत्तापर्यंत १५०० बलात्कार पीडितांना न्याय देवून, रोजगार व सर्वांगीण विकासाच्या द्रुष्टीने पाउल उचलली आहेत. त्यांच्या स्वास्थ संबंधी काळजी सुद्धा संस्था...
समाजात असलेल्या अस्पृश्यता व भेदभावासारख्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. हरिजनांना देवळात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी वर्धेत...
सिक्कीम च्या विलीनिकरणाला सरदार पटेल आणि त्यांचे संस्थान खाते अनुकूल असताना प. नेहरूंनी त्यात हस्तक्षेप करून हा प्रश्न का चिघळू...
पूर्वेला भूतान, पश्चिमेला नेपाळ, उत्तरेला चीन आणि दक्षिणेला बांगला देश असलेला हा भारत-सिक्कीम चा भूभाग. ईशान्य भारत आणि उर्वरीत भारत...
मूर्ती तोडल्याने विचार संपत नसतो तो अजून पेरियार जन्माला घालत असतो, राष्ट्राची प्रगती विवेकवादातूनच शक्य आहे आणि धर्माचे अस्तित्व सुद्धा!
साम्यवादी देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या होणारया गळचेपी वर तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग देखील मौन बाळगून असतो.