त्यांच्या भीतीने ३०० वर्षे मुस्लिम आक्रमकांना काश्मीरच्या भूमीवर पाऊल ठेवण्याची हिंमत झाली नाही. सम्राट ललितादित्याने चीनमधील पिकिंगपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार...
ही बाब भारतासाठी चिंताजनक आहे कारण भूतानच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाची जबाबदारी भारतीय सैन्यावर आहे. भूतान देश अगदी कमी सशस्त्र दल राखतो.
अमेरिकन सरकारने अर्थव्यवस्थेचं नुकसान भरून काढण्यासाठी व्हिस्कीवर कर लादला होता आणि या निषेधार्थ शेतकऱ्यांनी 'व्हिस्की रेबेलियन' घडवला होता.
जगातील सुमारे ६५% देश रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहने चालवतात. तर बाकी सर्वजण डावीकडून वाहने चालवतात. रस्त्याच्या डाव्या बाजूला गाडी चालवतात.
आज त्यांच्या कंपनीत तीन हजार कर्मचारी काम करतात. त्यापैकी ७५ टक्के महिला आहेत. महिला सक्षमीकरणाचे याहून चांगले उदाहरण कुठे पाहायला...
सध्या एक खटला सुरु आहे. कॅबिनेट कार्यालयाला न जुमानता सर्व खाजगी डायरी आणि पत्रे प्रसिद्ध करावीत की नाही याचा निर्णय...
अडोने अर्ध्याहून अधिक गुरे गमावली आहेत. जे आहेत ते दूध देण्यासाठी खूप कमकुवत आहेत, अंगावर पुरेसे मांस नसल्याने ते विकलेही...
..कॉरिडॉर पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आणि यामुळे केंद्र सरकारने कर्तारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे!
चीन आता आरोग्य सेवांच्या आडूनही आपले विस्तारवादी धोरण यशस्वी करू पाहत आहे. याच नव्या विस्तारवादाच्या प्रकाराबद्दल आजचा हा विशेष लेख..
भारताच्या अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची वाढती पातळी धोक्याची घंटा बनली आहे. दिल्लीत तर दर थोड्या महिन्यांनी प्रदूषणाच्या वाढलेल्या पातळीचे दुष्परिणाम बघायला...