ही भारताची सर्वांत आधुनिक युद्धनौका आहे. पी-१५अ कोलकाता क्लास डिस्ट्रॉयरमध्ये मॉडिफिकेशन्स करून विशाखापट्टणमचं डिझाईन तयार करण्यात आलं.
नद्यांमध्ये अशुद्ध पाणी, विशेषतः रसायनयुक्त पाणी मिसळलं असेल तर शेतीमध्ये अन्नधान्याबरोबरच विविध रोगांना आमंत्रण देणारे घटकही मिसळले जातात.
जगातील पहिली अंडरवॉटर कॅबिनेट मिटींग भरवणारं राष्ट्र कोणतं होतं? असा प्रश्न पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख...
त्यांच्या भीतीने ३०० वर्षे मुस्लिम आक्रमकांना काश्मीरच्या भूमीवर पाऊल ठेवण्याची हिंमत झाली नाही. सम्राट ललितादित्याने चीनमधील पिकिंगपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार...
ही बाब भारतासाठी चिंताजनक आहे कारण भूतानच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाची जबाबदारी भारतीय सैन्यावर आहे. भूतान देश अगदी कमी सशस्त्र दल राखतो.
अमेरिकन सरकारने अर्थव्यवस्थेचं नुकसान भरून काढण्यासाठी व्हिस्कीवर कर लादला होता आणि या निषेधार्थ शेतकऱ्यांनी 'व्हिस्की रेबेलियन' घडवला होता.
जगातील सुमारे ६५% देश रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहने चालवतात. तर बाकी सर्वजण डावीकडून वाहने चालवतात. रस्त्याच्या डाव्या बाजूला गाडी चालवतात.
आज त्यांच्या कंपनीत तीन हजार कर्मचारी काम करतात. त्यापैकी ७५ टक्के महिला आहेत. महिला सक्षमीकरणाचे याहून चांगले उदाहरण कुठे पाहायला...
सध्या एक खटला सुरु आहे. कॅबिनेट कार्यालयाला न जुमानता सर्व खाजगी डायरी आणि पत्रे प्रसिद्ध करावीत की नाही याचा निर्णय...
अडोने अर्ध्याहून अधिक गुरे गमावली आहेत. जे आहेत ते दूध देण्यासाठी खूप कमकुवत आहेत, अंगावर पुरेसे मांस नसल्याने ते विकलेही...