इतिहास

आयुर्वेदाचे जनक मानले जाणारे धन्वंतरी कोण होते..?

ब्रम्हवैवर्त पुराणानुसार ब्रम्हदेवाने चार वेदांपैकी अथर्ववेदाचे आणि आयुर्वेदाचे ज्ञान सूर्य देवाला दिले. सुर्यदेवाने त्या ज्ञानाच्या आधारावर स्वतची एक संहिता रचली....

अखंड भारताचे स्वप्न सर्वात अगोदर चंद्रगुप्त मौर्याने पाहिले होते

चंद्रगुप्ताने भारताच्या उत्तरेतील बहुतांश भागावर विजय मिळवला होता, विंध्य पर्वतरांगेपासून ते दख्खनच्या पठारापर्यंत त्याचे साम्राज्य विस्तारले होते. भारतीय उपखंडावर एकछत्री...

राजस्थानमधील एकेकाळी हसतं खेळतं असलेलं हे गाव, एका रात्रीतून ओसाड झालं होतं

आज ६०० वर्षांनी या गावात जुनी घरे, मंदिरे, एक डझनाहून अधिक विहरी, तलाव, आणि अर्धा डझन गोल छत्र सापडतात. या...

..आणि रखमाबाई वैद्यकीय सेवा देणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या

नवऱ्याच्या जाचापासून मुक्त झाल्यावर रखमाबाईनी आपल्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला आकार देण्याचा निर्धार केला. त्यांना यासाठी मुंबईच्या कामा रूग्णालयाच्या एडिथ फिजीसन...

जपानने पर्ल हार्बरवर ह*ल्ला केला आणि हि*टल*रच्या पराभवावर शिक्कामोर्तब झालं

७ डिसेंबरला अमेरिकेने विचार देखील केला नसेल की दूरवर युरोपात आणि आशियात चालू असणाऱ्या दुसऱ्या महायुद्धाची धग कधीतरी त्यांच्यापर्यंत देखील...

‘ये दिल मांगे मोअर’ म्हणत कॅप्टन विक्रम बत्राने पाकिस्तानी सैन्याचा सर्वनाश केला होता

१८ महिने नोकरी केल्यानंतर १९९९ मध्ये त्यांना कारगिल यु*द्धासाठी जावे लागले. त्या यु*द्धात त्यांनी मोठा पराक्रम गाजवला आणि हम्प व...

अरबस्तानातील हा चिमुकला देश जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे

कमी लोकसंख्या असल्याने या देशात मोठ्या प्रमाणात भारतीय उपखंडातून मजूरवर्ग रवाना झाला. २०१० मध्ये कतारचा जगातील काही श्रीमंत देशांपैकी एक...

आजही अनेक देश यु*द्धनीती तयार करण्यासाठी या हजार वर्ष जुन्या पुस्तकाचा आधार घेतात

युद्धनीतीच्या आखणीत सून त्सु यांचे काम इतके अभिनव आहे की त्यांच्या 'आर्ट ऑफ वॉर' या पुस्तकाला सदैव मागणी असते. सुरुवातीच्या...

हैद्राबादच्या निजामाला होता लोकप्रिय व्यक्तींचे ‘तसले’ फोटो जमवण्याचा छंद

असं म्हणतात की नेत्यांचे असे स्निग्ध अवस्थेतील फोटो काढून ते जपून ठेवण्यात निजामाला वेगळा आनंद मिळत होता. बऱ्याचदा इतर राजांच्या...

लॉर्ड माउंटबॅटनच्या मृत्युनंतर भारतात सात दिवसांचा राजकीय शोक जाहीर झाला होता..

१९४८ साली ते ब्रिटनला परत गेले पण, त्यानंतरही भारतातील अनेक लोकांशी ते पत्रव्यवहाराच्या माध्यमातून संपर्कात राहिले. त्यांनी जवाहरलाल नेहरू फंडची...

Page 39 of 75 1 38 39 40 75