ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी वयाच्या २८व्या वर्षी देश सोडला जेणेकरून त्यांना देशाबाहेरूनही...
या बंडाचे नेतृत्व करून तिने आपल्या अंगी असलेल्या अचाट साहसाचे आणि धैर्याचे दर्शन घडवले.
एक व्यक्ती अशी होती ज्यानं हंगेरीतील क्रूर नाझी अधिकारी ॲडॉल्फ आयचमनशी बोलणी केली आणि आपला जीव धोक्यात टाकून लोकांचा जीव...
आपली आई कारभार कसा चालवते याकडे तिचे लक्ष होते. आपल्या आईला आदर्श मानून ती चालत होती. राणी अमिनाला ‘वॉल्स ऑफ़...
भारतातील पहिली रेल्वे लाईन कोणती? याचे उत्तर अनेक जण बोरीबंदर ते ठाणे देतात. १८३७ मधली 'रेड हिल्स रेल्वे लाईन' ही...
भारतातील कोणत्याही महाराजा किंवा नवाबाकडे आणि त्यांच्या समवयस्कांकडे असूच शकत नाही - एक दुर्मिळ आणि अनोखी मेबाक कार.
सन १६२७ मध्ये राजा जहांगीरचा लाहोरजवळ मृत्यू झाला. त्यावेळी शहाजहान दख्खनमध्ये एका लढाईत व्यस्त होता आणि सत्तेचा खेळ सुरू झाला.
कारिकालाने निर्माण केलेले असल्याने कल्लनई असेही म्हणतात. हे कल्लनई जगातील सर्वात जुन्या जल-नियामक संरचनांपैकी एक आहे.
उत्तर फ्रान्स लगत असलेल्या जर्मनीच्या ताब्यातील ‘नॉरमँडी’ या सागरी भुभागावर संयुक्त लष्करी सैन्यानं घुसखोरी केली. मित्र राष्ट्रांच्या सैन्याची ही हालचाल...
या बाल तस्करीत तिला अनेक सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी, डॉक्टर्स, वकील एवढंच काय न्यायाधीशांनी देखील मदत केली.