राणी सुनंदाला पोहता येत नसल्यामुळे ती पाण्यात बुडू लागली. पण तिथे असलेल्या कोणालाही तिला वाचवणं शक्य झालं नाही.
खुसरोचे बालपण संगीतमय वातावरणात गेले. याच संगीतमय वातावरणाचा त्याच्यावर परिणाम झाला आणि नंतर खुसरोला कविता हा आपला छंद बनवायचा होता....
मुख्य कारण म्हणजे गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर भारताचे झालेले प्रादेशिकीकरण. यामुळे बौद्ध धर्माला असलेला आश्रय बऱ्याच प्रमाणात कमी झाला.
‘मी शत्रुचा पराभव केला. युद्धात शत्रुला पाहिल्यावर मला कधीकधी इतका राग येतो की मी नीट श्वास देखील घेऊ शकत नाही’...
जर्मनांना फसवण्यासाठी त्यानं बर्फ आणि लाकडाचा भूसा वापरून एक जहाज तयार करण्याची योजना मांडली आणि प्रोजेक्ट हबक्कूक सुरु झालं.
वाचलेले सर्व आर्य इतर सुरक्षित ठिकाणी गेले. यासाठी हिमालयीन प्रदेश हा सुरक्षित ठिकाण मानला जातो. विशेषतः तिबेटला जगाचे छप्पर म्हटले...
जर्मनीच्या आत्मसमर्पणाच्या अटी मात्र त्याहूनही अपमानजनक होत्या. जर्मनीला युद्धासाठी एकमेव जबाबदार पक्ष ठरवण्यात आले.
स्फोटाच्या हादर्यांनी १३ मोठ्या वखारी जमीनदोस्त झाल्या. ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या घरांच्या खिडक्यांची तावदाने फुटली.
त्यांनी आत शिरून दोघांना सोडवलं आणि चर्चमध्ये हलवलं. ब्लूज आणि ग्रीन्स अप्रत्यक्षपणे सरकारच्या विरोधात एकवटले गेले होते.
पश्चिम आशियातील मेसोपोटामिया हा जागतिक इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या प्रदेशांपैकी एक आहे. ख्रिस्तपूर्व १३व्या शतकात मेसोपोटामियाच्या दक्षिणमध्यावर असलेल्या बाबिलोन राज्यातील तापुती...