मेहंदीच्या माध्यमातून हातावर काढलेले हत्तीचे चित्र हे प्रजनन आणि शुभेच्छांचे प्रतिक मानले जाते. कमळाचे चित्र विचारांची शुद्धता आणि निष्पापपणा टिकवून...
पु.ल.देशपांडेंचे नुसते नाव जरी उच्चारले तरी मराठी माणसांच्या मनात आनंदाचं कारंजं सुरू होते. वक्तृत्व, साहित्य, नाट्य, संगीत, विनोद अशा सर्व...
जर देश आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण तरी या देशात राहून आपापसात भेदभाव का करायचा? आपल्या भारतीयत्वाच्या अस्तित्वापुढे जात...
भारताबाहेर त्रिखंड पंडित ख्याती प्राप्त, बुद्धजीवन व तत्त्वज्ञानवेत्ता, आधुनिक भारतातील ‘द्वितीय बुद्धघोष’ म्हणून धर्मानंद यांना मानले गेले. प्रत्यक्ष बुद्धानंतर २५००...
नदीत उभी राहिली तेव्हा काय भावना असतील तिच्या? तिच्या पोटातल्या बाळाला फटाक्याच्या वेदना होऊ नये म्हणून बाहेर नसेल का आली...
दाऊद गॅन्गच्या थेट धमक्यांना व गवळी गॅन्गचा बचाव करु पाहणाऱ्या सहकारी पक्षांना त्यांनी जुमानलं नाही. पाचशे गुंडांना ढगात पाठवणाऱ्या लढवय्या...
आज त्यांनी आपला देश कोरोनामुक्त केलाय. उत्तम पॉलिसी आणि परफेक्ट एक्झिक्युशन यांच्या मदतीनं. एकीकडं सगळं जग कोरोनाच्या वणव्यात होरपळत असताना,...
आचार्य अत्रे हा मराठी साहित्यातला एक चमत्कार होता. त्यांना ‘विनोदपीठाचे तिसरे शंकराचार्य’ म्हटले गेले. अत्रे म्हणतात, विनोदी माणूस हा फुलपाखरासारखा...
आयुष्यभर पक्षांचं राजकारण मला कधी कळलच नाही अन् कळणारही नाही असं म्हणून आता चालणार नाही. लाखो जीवांच्या स्वातंत्र्यकुंडातील आहुतीनंतर हा...
भारतात धर्मादाय संस्थेची प्रॉपर्टी त्या ट्रस्टच्या मालकीची असते आणि कायद्यान्वये सरकार ती ताब्यात घेवू शकत नाही.