पण काकोरी कांड बद्दल वाचल्यानंतर आपल्या हे लक्षात येते की काकोरी कांडा नंतर भारतातील सामान्य माणसांचा क्रांतिकाऱ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.
भेटलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करावं या उक्तीप्रमाणे अभ्यासात असलेली गोडी, वाचन व त्यातील परिपक्वता यामुळे अरविंदबाबू भारतीय सनदी सेवा परीक्षा...
आपल्यात असलेली कवितेची कला त्यांनी आयुष्यभर जपली व अनेक प्रेरणादायी कवितांची रचना केली.