द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

भारताच्या पहिल्या महिला सागरी अधिकारी सोनाली बॅनर्जी

टेलिग्राफला दिलेल्या एका मुलाखतीत सोनली म्हणाल्या होत्या की त्यांच्या वडीलांना देखील त्यांचा निर्णय आवडता नव्हता. त्या जेव्हा घराबाहेर पडत तेव्हा...

आणि म्हणून आंध्रप्रदेश होणार तीन राजधान्या असणारे भारतातील पहिले राज्य.

मुख्यमंत्री झाल्यावर जगनमोहन यांनी लगेचच राजधानीचे त्रिभाजन करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार अमरावतीला विधिमंडळ असेल तर विशाखापट्टणम प्रशासकीय राजधानी आणि कुर्नुल...

या मातब्बर दलित नेत्याला पंतप्रधानपदाने थोडक्यात हुलकावणी दिली होती

१९७७ सालच्या निवडणुकीत जनता दलाचे सरकार आले तेंव्हा त्यांनी देशाचे उपपंतप्रधान पदही भूषवले. त्यांनी जर मनावर घेतले असते तर, ते...

पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी ‘पद्मिनी कार’ घेण्यासाठी कर्ज काढलं होतं

दुर्भाग्याने शास्त्रीजींचे कर्ज फेडण्याच्या आधीच निधन झाले. परंतु शास्त्रीजींच्या पत्नी ललिता यांनी ५००० रुपयांचे कर्ज फेडले होते. आजही त्यांची ती...

औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोह हा हिंदू धर्मग्रंथांचा गाढा अभ्यासक होता

औरंगजेब सत्तेत आल्यामुळे दारा शकोहच्या निमित्ताने इस्लाम धर्मात येऊ घातलेला उदारमतवादी प्रवाह अस्तित्वात आलाच नाही, परंतु औरंगजेबाच्या कट्टर आणि क्रूर...

क्रिकेटमधल्या नवख्या अफगाणिस्तानचा गोलंदाज जगभरातील चाहत्यांची मनं जिंकतोय

२०१७ मध्ये सनरायजर्स हैदराबाद या संघाने त्याला ४ करोड रुपयात खरेदी केले. आपल्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीचा बळी घेऊन त्याने...

भारतात हज यात्रेसाठी वेगळ्या नोटा छापल्या जायच्या

या नोटांचा रंग आकार मुद्दाम वेगळा ठेवला होता जेणेकरून त्या लगेच ओळखू येतील. या नोटा हज यात्रींना अगदी निघण्याच्या अगोदर...

नरसिंह राव सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची पूर्ण तयारी केली होती…

नेताजी १९४५ पासुन बेपत्ता आहेत. जर तुम्ही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणार असाल तर त्यांच्या मृत्यूचं कारण आणि वेळ तुम्ही सांगायला...

काळी मांजर नेमकी कधीपासून अपशकुनी झाली..?

काळी मांजर अपशकुनी असण्याच्या कहाण्यांनी आपल्याला इतकं आंधळं करून टाकलं की काळी मांजर कोणे एकेकाळी शुभ मानली जायची हेसुद्धा आपण...

Page 188 of 228 1 187 188 189 228