अकबराला ‘मुर्ग दो प्याझा’ खाऊ घालून त्याच्या नवरत्नात स्थान मिळवणारा ‘मुल्ला दो प्याझा’
मुल्लाच्या बुद्धिमत्तेमुळे प्रभावित होऊन अकबराने त्याला राज दरबारात जागा दिली. पुढे तो आपल्या चातुर्याने अकबराच्या नवरत्नांमध्ये सामील झाला. असं म्हणलं...
मुल्लाच्या बुद्धिमत्तेमुळे प्रभावित होऊन अकबराने त्याला राज दरबारात जागा दिली. पुढे तो आपल्या चातुर्याने अकबराच्या नवरत्नांमध्ये सामील झाला. असं म्हणलं...
फातिमा यांच्या निस्वार्थ सेवेसाठी १९५८ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी आपली मुलगीच नाही तर हजारो पोलियोग्रस्त मुलांना ह्या...
या वैविध्याने समृध्द असलेल्या हडप्पा संस्कृतीमधुन आत्ता आपण वापरत असलेल्या पगड्या, तसेच विविध दागिने यांची सुरुवात झाली असं म्हणण्यास काही...
प्रसिद्धी, पैसा पायाशी लोटांगण घालायला लागले की मग स्वत:ला या झगमगाटातुन बाहेर काढायचं म्हणजे महाकठीण काम. पण काही व्यक्ती या...
१४व्या शतकात अरब इतिहासकार इब्न-ए-खलदुन याने सुफीवादाची व्याख्या सांगताना म्हटले की संपत्ती, प्रसिद्धी, अशा अनेक वैश्विक आकर्षणापासुन दुर राहुन आपल्या...
गांधींनी त्याला "तुला देश समजला नाही. तू तुझे लिखाण बंद कर! अन् देश फिरून ये" असा दम भरला.
मेक इन इंडिया या घोषणेचा जन्मही झाला नव्हता, तेव्हा खऱ्या अर्थाने या कारने मेक इन इंडिया ही बिरुदावली सार्थ करून...
टेलिग्राफला दिलेल्या एका मुलाखतीत सोनली म्हणाल्या होत्या की त्यांच्या वडीलांना देखील त्यांचा निर्णय आवडता नव्हता. त्या जेव्हा घराबाहेर पडत तेव्हा...
मुख्यमंत्री झाल्यावर जगनमोहन यांनी लगेचच राजधानीचे त्रिभाजन करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार अमरावतीला विधिमंडळ असेल तर विशाखापट्टणम प्रशासकीय राजधानी आणि कुर्नुल...
१९७७ सालच्या निवडणुकीत जनता दलाचे सरकार आले तेंव्हा त्यांनी देशाचे उपपंतप्रधान पदही भूषवले. त्यांनी जर मनावर घेतले असते तर, ते...