Tag: India Vs Pakistan

पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसून एका मुख्यमंत्र्याचं विमान पाडलं होतं

पुढील चार दिवस दोन्ही देशात तणावाचे वातावरण होते. २३ सप्टेंबर १९६५ ला अय्युब खानने अखेर सीजफायर करून हे प्रकरण मिटवले. ...

पाकिस्तानच्या पहिल्या कायदेमंत्र्यांना ‘हिंदू’ असल्यामुळे पाकिस्तान सोडून भारतात यावं लागलं होतं

एकाच परिस्थिती आणि पार्श्वभूमीतुन निघालेली दोन माणसं, एकाच्या आयुष्याच सोनं झालं तर दुसऱ्याच्या आयुष्याची माती, माणसाची निवड चुकली की काय ...

भारतीय चित्रपटांवरील बंदीमुळे पाकिस्तानी चित्रपटगृहांना लागलेत भिकेचे डोहाळे

भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात सर्वात पहिला बळी हा चित्रपटांचा जात असतो. चित्रपटगृहात अनेक प्रकारचे डिस्काउंट देऊन देखील ग्राहकांचा ओढा त्याकडे ...

७१च्या युद्धात या अधिकाऱ्याने एक जुगाड केला आणि आपला विजय सोपा झाला

या कॅरीबौच्या मदतीने पाकिस्तानी वैमानिकांना त्रास देणे आणि त्यांना धावपट्टी दुरुस्त करण्याची संधी न देणे हेच एकमेव उद्दिष्ट होते.