जर्मनीने पहिल्या महायुद्धात पराभूत झाल्यावर वर्सायचा करार केला होता. ज्याच्या अटींमुळे जर्मन नागरिकांचे शोषण करण्यात आले होते, हिटलर त्या कराराचा...
गोविंद पंतांचे व्यक्तिमत्व हे बहूआयामी स्वरुपाचे होते. ते उत्तम नाटककार होते. मार्कण्डेय पुराणाच्या आधारावर त्यांनी वरमाला हे नाटक लिहिले होते....
गांधीजींनी त्यांची हत्या होण्यापूर्वी काही दिवस आधीच पाकिस्तानचा दौरा करण्याची योजना आखली होती, त्यास जिन्नांचा देखील पाठिंबा होता. गांधीजींचा तो...
हसीनाने कारभार सांभाळायला सुरुवात केली आणि तिने अंडरवर्ल्डला हादरवून सोडले होते. सुरुवातीच्या काळात खंडणी आणि अपहरण यांसारखे काम करणाऱ्या हसीनाने...
१९९१ मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसने आरोप केला होता की चंद्रास्वामीने अदनान खगोशीच्या मदतीने लिट्टेला हत्यार पुरवल्याचा आरोप केला होता....
२००८ मध्ये ओबामा विजयी झाल्यावर त्यांनी विश्वशांतीचा संदेश देणारे गीत लिहिले. २०१६ मध्ये त्यांना नॉर्वेने साहित्याचा नोबेल घोषित केला. अनेकांना...
संपत पाल यांच्या शौर्याच्या कथा वर्तमानपत्रात छापून येऊ लागल्या. मोठ्या मीडिया एजन्सीज त्यांच्यावर डॉक्युमेंटरी तयार करू लागल्या. गुलाबी गॅंगचे जरी...
१९४८ साली ते ब्रिटनला परत गेले पण, त्यानंतरही भारतातील अनेक लोकांशी ते पत्रव्यवहाराच्या माध्यमातून संपर्कात राहिले. त्यांनी जवाहरलाल नेहरू फंडची...
भोपाळ रियासतीला स्वतंत्र ठेवण्याचा प्रस्ताव ज्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन यांच्या समोर आला त्यावेळी त्यांनी तो धुडकावून लावत, स्पष्ट शब्दात नवबाला सुनावले...
सोराबजी कोर्टात म्हणाले की राजदूतपदावर एखादी महिला विराजमान झाली तर गोपनीय माहिती देशाच्या शत्रूच्या हाती लागण्याची शक्यता आहे. सोराबजी यांचे...