त्रिभुवन यांनी देखील कधीच नेहरूंसमोर असा प्रस्ताव मांडला नव्हता. भारताच्या विदेश मंत्रालयाकडे असे कोणतीही कागदपत्रे आढळत नाहीत ज्यावरून हे सिद्ध...
ब्रिटनमध्ये अलीकडेच कॉन्झरव्हेटीव्ह पक्षाच्या वेबसाईटवर पक्ष सदस्यांनी जनमत चाचणी घेतली. यामध्ये सुनक यांना ९२% मते मिळाली आहेत. ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान...
इंग्लंडमध्ये शापूरजींनी लिबरल आणि स्वतंत्र मजूर पक्षात बरीच वर्षे घालवली. पण, यापैकी कुणीच भारताच्या स्वातंत्र्याच्या बाजूने विचार करत नाही, असे...
आपल्या भाषणातून त्याने साम्यवादी संकट पळवून लावण्याचा नारा दिला. त्याची लोकप्रियता इतकी वाढत होती की, ज्या पक्षात सुरुवातीला फक्त १७...
देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचून देखील जमिनीशी जोडली गेलेली नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही. म्हणूनच त्यांना जनतेचे राष्ट्रपती अशी ओळख...
माउंटबॅटननी भारताला स्वातंत्र्य देताना फक्त दोन देशांचा विचार केला नाही तर भारतातील प्रत्येक संस्थानाला स्वतंत्र राहण्याचा अधिकार देत भारताचे डझनभर...
महात्मा गांधींच्या विनंतीवरून त्यांनी १९४८ साली बंगालचे मुख्यमंत्री पद स्वीकारले. त्याकाळात बंगालमध्ये सांप्रदायिक हिंसेनी उच्छाद मांडला होता. बंगाल प्रांत अशांत...
१९५४ साली नानी पालखीवाला यांनी आपला पहिला खटला लढावला. यात त्यांनी तत्कालीन मुंबई प्रांताला कोर्टात आव्हान दिले आणि त्यांनी जारी...
व्यक्तिगत आयुष्यात इतकी वादळे आली तरी आजही शशी थरूर हे कॉंग्रेस नेते म्हणून सक्रीय आहेत. राजकारणातील त्यांचे प्रस्थ वाढते आहे....
२०१७ साली सर्वोच्च न्यायालयाने गोपाळ सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यांच्या समितीचे गठन करून या मंदिरातील दोन कोठार, जे गेल्या १३०...