बांग्लादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भारताची मदत मिळते का याची चाचपणी करण्यासाठी म्हणून स्वतः मुजीबुर यांनी १९६२ मध्ये शशांक बॅनर्जी यांची भेट घेतली...
नेहरूंनी गेलब्रेथ यांना सांगितले की, आम्हाला अमेरिकेकडून आणखी अपेक्षा आहे. यावेळी त्यांना रशियाची मदत अजिबात नको होती. नेहरू होईल तितके...
धर्म खरंच आपल्या सार्वजनिक जीवनातून हद्दपार होणार आहे का? किंवा आपल्या देशात अनेकविध धर्म असल्याने आपण कोणत्याही एकाच धर्माचा स्वीकार...
"मी तुम्हाला लाहोर देणारच होतो. परंतु तेव्हा माझ्या लक्षात आले की मग पाकिस्तानात कोणतेही मोठे शहर राहणार नाही. कोलकत्ता मी...
१९६२ साली भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले तेंव्हा अलिप्त राष्ट्र चळवळ भारताच्या बाजूने उभी राहील अशी पंडित नेहरूंना अपेक्षा होती....
सोमनाथ मंदिर हे निश्चितच भारतीय संस्कृतीच्या वैभवशाली इतिहासाचे एक प्रतिक आहे, याबाबत शंका नाही. परंतु हे मंदिर हिंदुत्वाचे प्रतिक असल्याने...
झोजिला पास ओलांडून १६ फेब्रुवारी, १९४८ ला नोरबू यांच्याकडे लेहमध्ये एक हवाई पट्टी बांधण्याचे काम सोपवण्यात आले. खराब वातावरणामुळे भारतीय...
कॉंग्रेसदेखील बहुमत सिद्ध करण्याचा जीव तोडून प्रयत्न करत होती. त्यासाठी आमदारांचा घोडेबाजार सुरूच होता. राजकारणातील वातावरण ढवळून निघाले होते. तेंव्हा...
चीनने भारतात निर्यात वाढवली मात्र भारतातून होणाऱ्या आयातीत त्यांनी कधीच वाढ केली नाही. १९९०पासूनच चीनने भारतासोबतचा व्यापार वाढवत असताना, आयतीपेक्षा...
इंदिराजी लेह दौऱ्यावर गेल्या तेंव्हाच भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध होण्याचे संकेत मिळत होते. पाकिस्तान आणि भारतादरम्यान तणावाची स्थिती निर्माण...