उत्क्रांतीच्या वस्तुस्थितीचा विचार करणारा तो काही पहिलाच मानव नव्हता. जगातील अनेक संस्कृतींनी उत्क्रांतीचा अभ्यास केला.
२००५ साली तत्कालीन प्रधानमंत्री शौकत अझीझने अरफाला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात 'फातिमा जिन्हा' सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले.
यु*द्धादरम्यान युनायटेड स्टेट्सने सहयोगी शक्तींना कर्ज दिले होते आणि परतफेड करण्याची मागणी केली होती. पण मित्रराष्ट्र दिवाळखोर बनले होते!
बटलरने ५ लाख माजी सैनिकांचा पॅरामिलिटरी फोर्स तयार करावा आणि त्यांचा वापर रूझवेल्ट यांना पदच्युत करण्यासाठी करावा अशी त्याची इच्छा...
काही काळातच लिस्बनचे बंदर लवकरच मौल्यवान वस्तूंसह दालचिनी, आले, काळी मिरी आणि केशर यांसारख्या मौल्यवान मसाल्यांच्या जहाजांनी गजबजले.
यामुळे त्याने स्वतः त्याच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. कारण जे नागरिक मरण पावले त्यांचा या युद्धाशी काही संबंधही नव्हता.
अनेक दिवस प्रयत्न करूनही जेनेटचा कुठेच पत्ता लागेना. पण मॅक्सने केवळ त्याच्या परिश्रमाने आणि निरीक्षण शक्तीने २८ वर्ष न उलगडलेले...
खरंतर खवलं मांजर हा प्राणी शेतकऱ्यांचा मित्र आहे. लाल मातीत असणारी वाळवी खाऊन ते एकप्रकारे शेतकऱ्यांना मदत करतं.
राजे आपल्या घोड्यांची संख्या वाढवण्यासाठी धनाच्या मदतीने विरोधी पक्षातील राजांच्या सरदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करित असत.
त्यानंतरच्या वर्षांमध्ये कर्करोग, क्षयरोग, रक्ताचा कर्करोग, त्वचेचे संक्रमण आणि हिपॅटायटीसचे प्रमाण दुप्पट झाले. बालमृत्यूचे प्रमाण वाढले.