३० सप्टेंबर १९६६ रोजी सकाळी विहीरीमध्ये आण्विक स्फोटकांचा स्फोट झाला. तोपर्यंत विहिरीतील आगीला पूर्ण २ वर्षे आणि ९ महिने झाले...
माल्टीज संस्कृतीचा उल्लेख इतिहासात अतिशय संक्षिप्ततेने आढळतो. त्याला कारणही तसेच आहे. इतर प्राचीन संस्कृतींच्या तुलनेत अतिशय कमी काळ टिकली.
त्यांच्या पराक्रमामुळे मित्र राष्ट्रांचा विजय शक्य झालेला असूनही 'या' एका घटनेमुळे त्यांना यथोचित मानसन्मान मिळाला नाही.
१९३५ साली पर्शियाचा तत्कालीन राजा, 'रजा शाह'ने आंतरराष्ट्रीय समुदायाला या देशाला पर्शियाऐवजी 'इराण' म्हणून संबोधावे असे सांगितले..
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब द*हश*तवाद ही आजच्या जगात फार मोठी समस्या बनली आहे. द*हश*तवादाची...
पृथ्वीवर महाकाय प्राण्यांचे सर्वात अलीकडील फोटोज् १८८० सालच्या आसपास 'टॉम्बस्टोन'च्या स्थानिक वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहेत...
नाझी आक्रमणामुळे नाझी ज्यांना अमानुषपणे वागणूक देत होते अशा ज्यू समुदायाला शक्य असेल त्या मार्गाने जॅन झोबिन्स्कीने मदत करण्याची योजना...
आज त्यांच्यामुळे युरोपीय माणसाने एवढी प्रगती केली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. याच चार संशोधकांच्या जीवनकार्याचा हा आढावा..
सगळीकडे बर्फच बर्फ, जवळपास कुठेही मनुष्यवस्ती किंवा एखादे जहाज यांचे नामोनिशाणही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.
शाहजहानने तो हिरा आपल्या सिंहासनामध्ये लावला आणि काही वर्षांतच मुघल साम्राज्याचा कारभार त्याच्या तिसऱ्या मुलाकडे अर्थात औरंगजेबाकडे गेला..