आयएसआयने हाशिमला एक महत्वपूर्ण दायित्व सोपवलं, त्यांनी त्याला इंडियन एयरलाईन्सचे विमान हायजॅक करायला सांगितले. ते विमान साधारण नव्हते, त्या विमानाचे...
महाताब यांच्या सांगण्यावरून पटेलांनी संस्थानिकांना खडसावून भारतीय गणराज्यात विलीन होण्यास सांगितले. पटेलांचा दराऱ्याने संस्थानिकांचे धाबे दणाणले आणि त्यांनी भारतीय गणराज्यात...
यानंतर पुन्हा इंग्लंडमध्ये ज्यू लोकांना यायला १५ वे शतक उजाडले. तोपर्यंत २०० वर्ष इंग्लंडमध्ये ज्यू लोकांना प्रवेश वर्जित होता.
कनिष्कच्या ताब्यात अर्ध्याहून अधिक आशिया खंड होता. मध्य पूर्व आशियापासून ते दक्षिणेत कोकणापर्यंत त्याच्या राज्याच्या सीमा पसरल्या होत्या. कनिष्क असा...
या घटनेमुळे भारतीयांच्या मनातील भोपाळ गॅस गळतीच्या दुःखद आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
यानंतर भारतात खूप सारे विदेशातील ब्रँड्स सुद्धा आले. या वस्त्रांचा खप वाढत गेला. याचा आकार बदलत गेला. दिवसेंदिवस अंडरपॅन्टचा आकार...
लुबंग बेटावर अडकलेल्या ओनोडाला एकोणतीस वर्षांनी यु*द्ध संपल्याचं कळलं तोवर तो एकटाच लढत होता
इकडे रझाकारांनी दिवसभर गावातील जवळपास २०० लोकांची हत्या केली वकिलांच्या 'प्रोटेस्ट कमिटीने' होनाळी, गोरटा व परिसरातील गावांचा दौरा केला. कमिटीच्या...
तब्बल १०० वर्षांचा इतिहास ह्या वस्तू संग्रहालयाला लाभला असून आजही तो तितक्याच प्रभावीपणे जोपासला जातोय.
अस्मानी संकटे पृथ्वीवर कोसळली नसती, तर डायनोसॉर आजही जिवंत राहीले असते का?