त्याने १८८१ ला पहिला फॅक्टरी कायदा पास करून लहान मुलांना फॅक्टरीत काम करण्यास सक्त बंदी, कामाच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था तसेच मजुरांच्या...
भारतात गांधीजींनी 'भारत छोडो' आंदोलन सुरु केले आणि देशात देशभक्तीची लाट उसळली. ८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरु झालेल्या या आंदोलनात...
आता ४ पदरी वाहतूक असलेला हा मार्ग जो दर दिवशी ९०,००० चारचाकी वाहनांचा भार सांभाळतो तो इंग्रजांनी स्वत:च्या सोयीसाठी, हत्यारांची...
राज्यशास्त्र, इतिहास आणि भाषा विषयाचा व्यासंग असलेले मौलाना आझाद हे स्वातंत्र्योत्तर भारताच्या शिक्षण क्षेत्राचे नेतृत्व करण्यास सक्षम होते यात शंकाच...
त्यांनी पंतप्रधान नेहरुंना चीनच्या वाढत्या आक्रमक पवित्र्याबद्दल सावध केले होते. चीनच्या विस्तारवादी आक्रमकतेमुळे भारताचे सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते. परंतु, नेहरूंनी...
भारताबरोबरच अजूनही काही देश आहेत ज्यांना १५ ऑगस्टलाच स्वातंत्र्य मिळालं होतं.
त्यांनी जरी भारतीय गणराज्यात अनेक संस्थानांचे विलगिकरण केले तरी त्यांच्याबद्दल राजस्थानच्या स्थानिक नेत्यांच्या मनात प्रचंड राग होता. त्यांना मोठा विरोध...
मार्च १९५१ मध्ये अमेरिकन सैन्याने 'ऑपरेशन टॉमहॉक' लागू केल्यानंतर जखमी सैनिकांची संख्या वाढणार होती. परंतु भारतीय तुकडी यासाठी तयार होती....
२ मार्च रोजी मिझो राष्ट्रीय आघाडीने ऐझवाल या राजधानीच्या ठिकाणचा सरकारी खजिना आणि शस्त्रागार ताब्यात घेतला. ऐझवालच्या दक्षिण भागातील काही...
यशस्वी अणुचाचणी नंतर दोन तासांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी टीव्हीच्या माध्यमातून जगाला ही माहिती दिली. वाजपेयी म्हणाले, "आज ३...