इतिहास

भारतीयांबद्दल आस्था असलेला व्हाईसरॉय…!

त्याने १८८१ ला पहिला फॅक्टरी कायदा पास करून लहान मुलांना फॅक्टरीत काम करण्यास सक्त बंदी, कामाच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था तसेच मजुरांच्या...

तिरंग्यासाठी हुतात्मा झालेल्या बिहारच्या या सात पुत्रांचा इतिहास आपल्याला माहित असायलाच हवा

भारतात गांधीजींनी 'भारत छोडो' आंदोलन सुरु केले आणि देशात देशभक्तीची लाट उसळली. ८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरु झालेल्या या आंदोलनात...

मुंबई पुणे महामार्गाला इंग्रज-मराठा यु*द्धाचा इतिहास आहे

आता ४ पदरी वाहतूक असलेला हा मार्ग जो दर दिवशी ९०,००० चारचाकी वाहनांचा भार सांभाळतो तो इंग्रजांनी स्वत:च्या सोयीसाठी, हत्यारांची...

मक्केत जन्मलेल्या मौलानांनी भारताच्या शिक्षणक्षेत्रात मुलभूत भर घातलीये

राज्यशास्त्र, इतिहास आणि भाषा विषयाचा व्यासंग असलेले मौलाना आझाद हे स्वातंत्र्योत्तर भारताच्या शिक्षण क्षेत्राचे नेतृत्व करण्यास सक्षम होते यात शंकाच...

राजाजींनी चीनच्या विस्तारवादी मनसुब्यांची जाणीव नेहरूंना वेळीच करून दिली होती

त्यांनी पंतप्रधान नेहरुंना चीनच्या वाढत्या आक्रमक पवित्र्याबद्दल सावध केले होते. चीनच्या विस्तारवादी आक्रमकतेमुळे भारताचे सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते. परंतु, नेहरूंनी...

यांनी त्यांच्या दिवंगत मुलीच्या आठवणीत सर्वात मोठ्या मुलींच्या विद्यापीठाची स्थापना केली

त्यांनी जरी भारतीय गणराज्यात अनेक संस्थानांचे विलगिकरण केले तरी त्यांच्याबद्दल राजस्थानच्या स्थानिक नेत्यांच्या मनात प्रचंड राग होता. त्यांना मोठा विरोध...

कोरियन यु*द्धात भारतीय सैनिकांनी शेकडो सैनिकांचे प्राण वाचवले होते.

मार्च १९५१ मध्ये अमेरिकन सैन्याने 'ऑपरेशन टॉमहॉक' लागू केल्यानंतर जखमी सैनिकांची संख्या वाढणार होती. परंतु भारतीय तुकडी यासाठी तयार होती....

मिझोरममधील फुटीरतावादी बंड मोडून काढण्यासाठी इंदिराजींनी एअर फोर्सचा वापर केला होता

२ मार्च रोजी मिझो राष्ट्रीय आघाडीने ऐझवाल या राजधानीच्या ठिकाणचा सरकारी खजिना आणि शस्त्रागार ताब्यात घेतला. ऐझवालच्या दक्षिण भागातील काही...

भारताचं ‘हे’ यश अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचं सर्वात मोठं अपयश म्हणून गणलं गेलंय

यशस्वी अणुचाचणी नंतर दोन तासांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी टीव्हीच्या माध्यमातून जगाला ही माहिती दिली. वाजपेयी म्हणाले, "आज ३...

Page 56 of 75 1 55 56 57 75