तो जेव्हा जॉर्डनच्या हवाई हद्दीत पोहचला त्यावेळी इराकी वायुदलाने त्याला विमान पुन्हा परत आणायला सांगितले. पण विमान परत नेण्यासाठी त्याने...
ठाण्यामध्ये देखील मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर 'फॉकलंड' यांना मानवंदना दिली गेली आणि जेवण देखील दिले गेले. भायखळा येथून निघालेल्या या पहिल्या...
काही काळाने त्यांचे लक्ष झाडाच्या फांदीकडे गेले आणि उदा देवींना त्यांनी बघितले. त्यांच्या पुरूषी पेहरावामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर गोळीबार करायला सुरुवात...
वस्तुतः ते एका पूर्ण विमानाची निर्मिती करू इच्छित होते, ज्यात मनुष्य देखील पक्षांप्रमाणे उड्डाण करू शकेल. हाच विचार घेऊन ते...
१९१६ मध्ये त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केले. यात त्यांनी ३० वेगवेगळ्या देशांच्या ध्वजांचा अभ्यास करुन आपला भारतीय ध्वज कसा निर्माण...
लाल बहाद्दूर शास्त्रींनी या विद्यापीठात प्रवेश घेतला. १९२५ साली ते नैतिक आणि दर्शनशास्त्रात पदवी मिळवली. ही पदवी घेतल्यानंतर लाल बहाद्दूरजींना...
इ.स. १५५४ साली नव्याने व्हाइसरॉय म्हणून आलेल्या वयस्कर असलेल्या 'पेद्रो मस्कारेन्हास' याच्या सेवेत देखील राहण्यासाठी याचा करार झाला. एक वर्षाच्या...
'चार्ल्स किंनकेड' लिहितात की इतक्या वर्षांनंतर देखील छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीच्या शिवलिंगाची षोडशोपचारे पूजा केली जाते हे षोडशोपचार कोणते आहेत...
त्यांची इच्छा होती की, त्यांच्या कबरीतील मुठभर माती, भारतात न्यावी आणि तिथे तीचे दफन करावे. बरकतुल्ला अमेरिकेत असतानाच त्यांचे निधन...
नेहरूच नाही तर तत्कालीन मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री असलेल्या चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना देखील भाषिक प्रांतांचा प्रस्ताव मंजूर नव्हता. ते देखील स्वतंत्र...