गढवाल बटालियनच्या भारतीय सैनिकांमध्ये त्या निशस्त्र लोकांवर गोळी*बार करण्याची हिंमत नव्हती. मोर्चा जवळ येत होता आणि गोळी*बार करण्याचे सक्त आदेश...
मार्टिन यांनी त्यांच्या आंदोलनाचे स्वरूप विस्तारले होते, असंख्य लोक त्यांच्या आंदोलनात सामील होऊ लागले होते. व्हिएतनाम युद्धातील अवाजवी खर्च, कृष्णवर्णीय...
भारतीय सैनिक प्राणपणाला लावून लढत होते. चारी बाजुंनी जर्मनीच्या सैनिकांचा वेढा पडला, तरीदेखील भारतीय सैन्य मागे हटत नाही, हे पाहून...
उंबर खिंडीची आपली कल्पना आणि प्रत्यक्षातली खिंड यात बरीच तफावत आहे. सध्या तरी याठिकाणी त्या वीरांच्या शौर्याची कथा सांगणारे स्मारक...
ज्या फ्रान्सच्या जनतेसाठी ती शूरवीराप्रमाणे लढली त्याच फ्रान्सच्या जनतेसमोर तिला जिवंत जाळण्यात आले. फ्रान्सची जनता तिचा मृत्यू हताशपणे पाहत होती....
जर्मनीने पहिल्या महायुद्धात पराभूत झाल्यावर वर्सायचा करार केला होता. ज्याच्या अटींमुळे जर्मन नागरिकांचे शोषण करण्यात आले होते, हिटलर त्या कराराचा...
छत्रपती शिवप्रभूंनी शून्यातून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. आपल्या अलौकिक, अद्भूत पराक्रमाने हिंदुस्थानातच नव्हे तर अखिल जगतात ते प्रसिद्ध पावले. शिवप्रभूंच्या...
आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब ब्रिटिशांच्या हातात भारताची सूत्रे जाण्याच्या आधी भारतात ५०० हुन अधिक राजांच्या राजवटी...
बैद्यनाथने केवळ आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली नाही. त्यांनी वैदिक ज्ञानाच्या बळावर आयुर्वेदाविषयी शिक्षा व जनजागृतीचे कार्य सुरु ठेवले आहे. याच...
तब्बल ९६२ कॅरेटच्या या हाराची चेन खास प्लॅटिनमने तयार करण्यात आली होती. १८ कॅरेटच्या दोन रुबीना वापरून हा हार तयार...