म्हैसूर संस्थांनच्या राजपुत्राने आपल्या पोलीस दलात ब्राम्हण जातीच्या युवकांसाठी निम्न व मध्यम दर्जाच्या पदांसाठी २० टक्के आरक्षणाची तरतूद केली होती....
तराईच्या या दुसऱ्या लढाईने राजपुतांचा भयानक विध्वंस केला, राजपूत अस्मितेचा चुराडा झाला. यातून सावरणे राजपुतांसाठी फार अवघड होते. घोरीचा सेनापती...
१८५७ च्या क्रांतीच्या ठिणगीने आगीचे रूप धारण केले होते. बहादुरशाह जफर आणि मौलाना फैजले हक खैराबादी यांची भेट झाली. या...
तब्बल ११ हजार डच युद्धकैद्यांना त्याने पकडले. उरलेल्या डचांना त्याने कोचीन आणि इतर आसपासच्या भागातून पळवून लावले. मार्तंड वर्माच्या या...
क्रांति पेटली तेव्हा विद्रोही सैन्याने लढाईत विजय मिळवण्यास सुरुवात केली होती, पण नंतर पारडे फिरले आणि इंग्रजांची बाजू अधिक मजबूत...
बाबरने यशस्वी नियोजन आणि आपल्या भेदक माऱ्याचा बळावर इब्राहिमच्या सैन्याची दाणादाण उडवली होती. या युद्धात इब्राहिमच्या अनेक सैनिकांनी रण मैदान...
पृथ्वीराज चौहानांकडे तीन लाखांचे विशाल सैन्यदल होते. घोरीकडे फक्त १ लाख २० हजार सैनिक होते. ११९२ मध्ये तराईचे दुसरे युद्ध...
मृत व्यक्तीच्या शरीरापासून एक पेस्ट तयार करण्यात यायची व त्या पेस्टचे सेवन डोकेदुखी पळवण्यासाठी केला जायचा. पोटदुखीवर उपाय म्हणून देखील...
हा कालवा म्हणजे पूर्व आणि पश्चिमी देशांच्या व्यापाराचा एक पूल आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा १०% वाहतूक याच मार्गाने केली जाते. या...
२२ जून १८९७ साली इंग्रजांनी पुण्याच्या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये राणीच्या राज्यरोहणाचा हीरक मोहत्सव साजरा करण्यासाठी मेजवानीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला...