चारही बाजूंनी अभेद्य असलेला हा किल्ला भेदणे शत्रूला फक्त तेंव्हाच शक्य झाले जेंव्हा एकाचवेळी मुघल सम्राट अकबर, अंबरचा राजा मानसिंह,...
लीग ऑफ नेशन्सचे चेअरमन राहिलेल्या आगा खानचा जन्म २ नोव्हेंबर १८७७ रोजी कराची येथे झाला. निझारी इस्माईल पंथाचे ते ४८वे...
राणा कुम्भाच्या मृत्युनंतर उदा सिंह राजा बनला खरा, पण गाढवाला गुळाची चव काय? सत्ता हाती आल्यावर त्याने विलासी जीवन जगण्यास...
टागोर यांनी लिहलेली दोन गीते दोन राष्ट्रांनी अधिकृत राष्ट्रगीते म्हणून स्वीकारली आहेत. भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' आणि बांग्लादेशचे राष्ट्रगीत...
या शिक्षेची भीती व्यापाऱ्यांच्या मनात इतकी जास्त बसली की ते नेहमी १० ग्रॅम पण धान्य कमी नको भरायला म्हणून थोडं...
शिवाय, त्याला लष्करात सैनिकाचा दर्जाही मिळाला.लष्कराच्या सगळ्या कामात त्यालाही सहभागी करून घेतले जात होते. इतकेच नाही तर त्याला एखाद्या अधिकृत...
जीपीएसची सेवा चोवीस तास विनाखंड पुरवण्यासाठी अवकाशातील २४ सॅटेलाइटशी संपर्क ठेवावा लागतो. यासाठी वर्षाला ७५० मिलियन डॉलर्स इतका खर्च येतो....
एका थियरीनुसार त्याकाळी गौतम बुद्धांच्या प्रभावाने बहुसंख्य लोक बौद्ध धर्माचा स्वीकार करत होती, अशावेळी हिंदू पंडितांनी समाजाचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी...
यातील गिल्ट कलमानुसार जर्मनीला महायुद्धासाठी जबाबदार धरलं गेलं, आणि त्याची नुकसानभरपाई म्हणून चारशे बिलियन डॉलर किमतीच्या सोन्याची मागणी करण्यात आली....
मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्याचा कुठलाच उत्तराधिकारी नसल्याने त्याच्या सरदारांत गादीसाठी लढाया सुरू झाल्या. अनेकांनी आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं. गझनवीच्या...