या चित्रपटांमुळे प्रलयकारी संकट या मानवी कल्पनेचं आणि वैज्ञानिक तथ्यांचं स्पष्ट रूपच आता आपण बघू शकतो.
व्यवसाय वाढत गेल्यावर धरमपाल यांनी १९५३मधे चांदणी चौकात आणखी एक दुकान भाडेतत्वावर घेतले. व्यवसायाची घडी नीट बसल्यावर त्यांनी मसाला बनवण्यासाठी...
विशेष बाब म्हणजे दोन्ही घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी याला विरोध न करता संमती दर्शवली.
गोबऱ्या गालाच्या या अमूल गर्लविषयी सामान्य लोकांमध्ये असलेला लळा यापुढेही कायम राहील अशी अशा करूया.
स्वतः मुकेश खन्ना यांनी वैयक्तिक आयुष्यातही काही पथ्य पाळली. त्यांनी कधीही खलनायकाची भूमिका केली नाही, कुठल्याच पार्टीत गेले नाही, निर्व्यसनी...
ओबडधोबड यमक जुळवून केलेल्या या कमेंट्स मुळे अनेकांचे जुने फोटो वर आले, आणि वेळ घालवण्यासाठी आणखी एक मार्ग नेटकऱ्यांना मिळाला....
कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात आता केंद्र शासनाने दुरदर्शनवर पुन्हा महाभारत दाखवायचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं स्वागत सगळ्यांनीच खूप...
आंखे, आपबिती, रामायण-महाभारत, सर्कस, विक्रम-बेताल, तहकिकात, रजनी अशा अनेक सीरिअल आहेत ज्या आजही रसिकांच्या मनात घर करुन बसल्या आहेत.
प्राण यांच्या विनोदी कथा आणि हरीश चंद्र यांच्या कवितांना याच साप्ताहिकाने पहिल्यांदा स्थान दिले. A3-आकाराच्या या साप्ताहिकात प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी...
अमिताभ हे एका वेगवान अश्वासारखा आहे, ज्यावेळी तो पळायला सुरुवात करेल त्यावेळी तो आजच्या सर्व फिल्म स्टार्सला मागे सोडेल.