१५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका प्रयत्नामुळे आज वर्षाला तब्बल २ कोटी लिटर पाणीबचत शक्य झालीय!
आज साळुंखे हे भारतातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श म्हणून उभे असून त्यांची यशोगाथा नक्कीच अनेक लोकांना आयुष्यात उभारी देईल हे मात्र...
आज साळुंखे हे भारतातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श म्हणून उभे असून त्यांची यशोगाथा नक्कीच अनेक लोकांना आयुष्यात उभारी देईल हे मात्र...
“शेती एकाच वेळी अनेकांचे संसार उभे करण्यास मदत करते. ही देखील एकप्रकारची देशसेवाच आहे असे मी मानतो. या देशसेवेत मी...
ह्या रोपांसाठी आपल्याला विशेष काही पाण्याचे व्यवस्थापन करावे लागत नाही. ह्यामुळे हे पीक महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं.
आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब === २५ तारखेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या राष्ट्रीय...
कोरोना व्हायरसने जगभर असे थैमान घातले असताना जवळपास पन्नास सरकारी आणि खाजगी प्रयोगशाळा यावरील लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
आज कोरोना मुळे सर्वत्र लॉकडाउनमुळे असंख्य समस्या निर्माण झाल्या असून अशावेळी आपण एकमेकांना साहाय्य करून या संकटाचा सामना करणे गरजेचे...
संदीप चव्हाण असे ह्या नाशिकच्या अवलियाचे नाव आहे ज्याने हा चमत्कार केला आहे.
निजामुद्दीन परिसरातील तब्बल २०० लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती असून २४ रुग्णांच्या चाचण्या ह्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ओबडधोबड यमक जुळवून केलेल्या या कमेंट्स मुळे अनेकांचे जुने फोटो वर आले, आणि वेळ घालवण्यासाठी आणखी एक मार्ग नेटकऱ्यांना मिळाला....
आंखे, आपबिती, रामायण-महाभारत, सर्कस, विक्रम-बेताल, तहकिकात, रजनी अशा अनेक सीरिअल आहेत ज्या आजही रसिकांच्या मनात घर करुन बसल्या आहेत.