नुकतेच राष्ट्रपती ट्रंप यांनी डाव्या विचारसरणीच्या 'अँटीफा' या संघटनेला या आंदोलनासाठी जबाबदार ठरवले आहे. पोलिसांद्वारे होणाऱ्या अत्याचाराविरोधी या आंदोलनात नुकसान...
दाऊद गॅन्गच्या थेट धमक्यांना व गवळी गॅन्गचा बचाव करु पाहणाऱ्या सहकारी पक्षांना त्यांनी जुमानलं नाही. पाचशे गुंडांना ढगात पाठवणाऱ्या लढवय्या...
चीनने पाकिस्तान सोबत अब्ज डॉलर किंमतीच्या डायमर भाषा धरणाची निर्मिती करण्याचा करार केला असून गेल्या चाळीस वर्षांपासून या धरणाचा निर्मितीच्या...
जेव्हा संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली त्यावेळी भारताला स्वातंत्र्य प्राप्त व्हायचे होते. 1953 साली भारतासमोर स्थायी सदस्यत्वाचा प्रस्ताव मांडला होता परंतु...
चीनने या वादग्रस्त सीमांच्या जवळच्या प्रदेशातून लष्करी सुविधा उभारल्या आहेत. त्यामुळे लष्करी हालचाली करणे त्यांच्यासाठी सहज शक्य आहे.
आज त्यांनी आपला देश कोरोनामुक्त केलाय. उत्तम पॉलिसी आणि परफेक्ट एक्झिक्युशन यांच्या मदतीनं. एकीकडं सगळं जग कोरोनाच्या वणव्यात होरपळत असताना,...
राम विलास पासवान यांनी गेल्या ३२ वर्षात १० निवडणुका लढवल्या असून त्यांना फक्त दोनदाच पराभव पत्करावा लागला.
सुचना मंत्री वी. सी. शुक्ला यांचा फोन आला. पत्रकारांच्या सह्या असलेलं ते घोषणापत्र माझ्याकडे जमा करावं असं मंत्र्यांचं म्हणणं होतं....
युद्धातील मानहानीकारक पराभवानंतर पहिल्यांदा पाकिस्तानच्या हाती काही लागलं होतं. भारताने त्यांच्या ९३००० सैनिकांना सोडले.
गांधींनी त्याला "तुला देश समजला नाही. तू तुझे लिखाण बंद कर! अन् देश फिरून ये" असा दम भरला.