अमेरिकेतल्या अनेकांनी या जागतिक मेळाव्यात अशा वेगवेगळ्या भागातील जमातींचे लोकांचे 'प्राणी संग्रहालय' उभारले होते.
१८३६ च्या मे मध्ये बीगल केप ऑफ गुड होप येथे पोचले. पुन्हा अटलांटिक समुद्रातून प्रवास करत जुलैमध्ये ते सेंट. हेलेना,...
विविध प्रकारच्या कल्पना वापरून कठीण गणितेही ते सहजपणे सोडू लागले.यातच ते मॅट्रिकची परीक्षा १ श्रेणीत उत्तीर्ण झाले, त्याकाळी मॅट्रिकची परीक्षा...
त्यांच्या शैक्षणिक कार्यातून प्रां. शिवाजीराव भोसले, शंकरराव खरात, बी.जी.पाटील इ. विद्यार्थी निर्माण झाले. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने रयतेच्या वटवृक्षाला यशस्वीतेचा साज चढवला.
आपल्या वसाहतींची उभारणी त्यांनी ह्या किनारपट्टीवर करून त्यांनी व्यापारी पेठांची निर्मिती केली.
त्यावेळी इब्राहिम खान या परदेशी चित्रकाराने काढलेले मुस्लिम पेहरावातील छ. शिवाजी महाराजांचे चित्र प्रचलित होते. ते योग्य नाही हे बेंद्रेंच्या...
स्वातंत्र्यापश्चात संपूर्ण भारताच्या एकीकरणाचे कार्य हाती घेऊन ते सुफळ पुर्णत्वास नेणारा नेता म्हणजेच 'सरदार वल्लभभाई पटेल'.
हंबीररावांचे वडील शहाजीराजांच्या लष्करात हवालदार होते. त्यामुळे भोसले व मोहिते घराण्याचे जवळचे संबंध होते.
त्यांना फार कमी आयुष्य जगायला मिळालं होतं. पण आपल्या अल्प आयुष्यात देखील त्यांनी मोठा प्रभाव भारताच्या जडणघडणीट निर्माण केला होता.
या कॅरीबौच्या मदतीने पाकिस्तानी वैमानिकांना त्रास देणे आणि त्यांना धावपट्टी दुरुस्त करण्याची संधी न देणे हेच एकमेव उद्दिष्ट होते.