अस्पृश्यतेशी लढा देऊन इंग्रजांच्या खेळात आपल्या डावखुऱ्या गोलंदाजीची छाप सोडणारा हा एक मोठा खेळाडू होता.
दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना आवश्यक सूचना वेळेवर पोहोचाव्यात म्हणून रेडिओचा वापर सुरु झाला. त्यानंतर रेडिओ सर्वसामान्य माणसासाठीही खुला झाला. भारतात आलेल्या...
दुसऱ्या महायुद्धात भारतीय लोकांना इच्छेविरुद्ध ब्रिटिशांच्या बाजूने हे युद्ध लढावं लागलं. भारतीय सैन्याच्या वेगवेगळ्या रेजिमेंटसला जगाच्या कानाकोपऱ्यात रवाना करण्यात आले...
इतिहासामध्ये थोर स्वातंत्र्यसेनानी, समाजसेविका आणि महिला हक्काच्या पुरस्कर्त्या म्हणून दुर्गाबाई देशमुख यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं.
गांधीजींचा फोटो असलेल्या सर्व नोटा व्यवहारात यायला तब्बल ४९ वर्षांचा कालावधी लागला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे तत्कालीन कायदेमंत्री होते. संविधान सभेसमोर अतिशय तर्कबद्ध व मुद्देसूद भाषण करत त्यांनी राज्यघटना भारतीय जनतेला समर्पित...
जवळजवळ १८ महिने पृथ्वीवर सूर्यप्रकाशच पडला नव्हता. म्हणजे दीड वर्ष सूर्य दिसलाच नव्हता.
ऐतिहासिक विरगळांची दुरवस्था बघवत नसल्यानेच या तरुणांनी शासकीय मदतीची अपेक्षा न करता किंवा शासन दरबारी गाऱ्हाणे न मांडता स्वतःहून त्यांचे...
जर जपानने ह्या फुग्यांच्या मदतीने जैविकहल्ला केला असता तर अमेरिकेत मृत्यूचा तांडव झाला असता.
..आणि डॉक्टर आघारकरांमुळे होमी भाभांचं शिक्षण पूर्ण झालं!