दोन दशकांपेक्षा जास्त लोटला आपण भारतीय नोटांवर महात्मा गांधींचा तो हसरा फोटो बघतो आहोत. नोटा बदलल्या, बंद झाल्या, रंग बदलले...
लोकमान्य टिळक आणि मोहम्मद अली जिना यांच्यामधले मतभेद, काम करण्याची पद्धती सगळ्याच बाबतीत उघड वाद होते. पण असे असतानादेखील जेव्हा...
या भागातून जाणारी महाकाली ही नदी ह्या भारत नेपाळमधील वादाचे कारण आहे. १८१६ च्या सेगुलीच्या करारानुसार ब्रिटिशांनी महाकाली नदीला भारताची...
सापाच्या तेलामध्ये असलेल्या ओमेगा-३ या स्निग्ध आमलांमुळे सापाचे तेल सांधेदुखीसाठी उपयुक्त होते. परंतु लगेच अमेरिकन कंपन्या आपले स्वत:चं तेल उत्पादन...
ट्रेनिंगच्या दरम्यानची तिची कामगिरी पाहून तिला सर्वोच्च ट्रेनिंग कॅडेटचा पुरस्कार देखील देण्यात आला. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी तिला पुरस्कार...
याला पहीले 'अफुचे यु*द्ध' असेही संबोधले जाते, ज्याचा काळ १८३९-१८४२ पर्यंत होता. या यु*द्धात चीनचा दारुण पराभव झाला आणि त्याचमुळे...
या कुत्र्याचे धाडस पाहून सैनिकांनी त्याच्यावर हल्ला केला. यावेळी बख्तावरसिंगने आपल्या कुत्र्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो सैनिकांचा...
समुद्रमंथनातुन जगाला मिळालेल्या ९ रत्नांपेक्षाही जास्त प्रसिद्धी अकबराच्या दरबारातील नवरत्नांना मिळाली. याचपैकी एक होते ते म्हणजे राजा मानसिंग. बिरबलच्या मृत्युचा...
त्यांनी दिल्लीसाठी वेगळ्या विधिमंडळाची मागणी केली, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला विरोध केला होता. पण पुढे दोघांमध्ये संधी झाली आणि दिल्लीला...
शेकडो वर्षांपूर्वी लोकांना माहितसुद्धा नव्हते की जगात किती देश आहेत, किती खंड आहेत, किती समुद्र आहेत. लोक जगाच्या संपुर्ण भौगोलिक...