एका शाळकरी मुलाच्या कुतूहलामुळे रत्नागिरीतील पुरातन पेट्रोग्लिफ्स जगासमोर आले आहेत. यासाठी आपण सर्वच सुधीर रिसबूड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे ऋणी आहोत....
20व्या शतकात जपानच्या सैन्याने युनिट 731 म्हणून एक प्रोजेक्ट चालवला होता. जवळपास 40 वर्ष युनिट 731 चं काम बेमालूमपणे चालू...
इंग्रजांना सुद्धा या गोष्टीची माहिती होती की नाना फडणीस त्यांच्यासाठी सर्वात मोठे शत्रू आहेत. त्यांच्या उपस्थितीत इंग्रज मराठा साम्राज्याला तोडू...
अभ्यासात अत्यंत हुशार असणाऱ्या मिलेवाने भौतिकशास्त्रात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करून आपल्या शिक्षकांची वाहवा मिळवली. पुढे तिने "Polytechnic Institute of Zürich" मध्ये...
चीनने नथुला खोऱ्यात हल्ला केल्याने भारताला आक्रमक पाऊल उचलणे भाग पडले. नथुला खोऱ्याचा हा भाग सिक्कीम प्रांतात येत होता. त्यावेळी...
कोलंबसच्या काही साथीदारांनी तेथील लोकांवर जबरदस्ती करुन अन्न मिळवले. काहींनी स्वत:कडे असणारी भांडी आणि महागड्या वस्तू देऊन अन्न मिळवले. परंतु...
कामराज यांना कधीच पंतप्रधान होण्याची इच्छा नव्हती. जेव्हा त्यांचे नाव पुढे येत तेव्हा ते स्वतः माघार घेत. ते असं का...
भारतयात्रेवर असताना फाहियान त्या प्रत्येक जागी गेला ज्याचा संबंध गौतम बुध्दांशी होता. मग ते एखादं छोटं गाव असो किंवा मोठे...
चीनचे फार पूर्वीपासून हेच धोरण राहिले आहे. सैन्य शक्तीत वृद्धी करत करत छोटे छोटे प्रदेश ताब्यात घेत स्वतःचा विस्तार करणे...
संपूर्ण स्त्रीजातीने मातृत्वाचा आदर्श घ्यावा, असे व्यक्तीमत्त्व म्हणजे माँसाहेब जिजाऊ. स्वराज्याचा रक्षक ज्यांनी घडवला, त्या जिजाबाई म्हणूनच मातृत्वाचा आदर्श आहेत.